शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

शिवाजी नगर भुयारी मार्गाचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 12:27 IST

शिवाजीनगर येथील भुयारी मार्ग अद्यापही प्रस्तावातच आहे. भुयारी मार्गाच्या कामासाठी रेल्वेबरोबर राज्य शासनानेही निधीचा वाटा उचलावा. यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर  हा प्रस्ताव  रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती  गुरूवारी दक्षिण  मध्य रेल्वे  आयोजित पत्रकार  परिषदेत देण्यात आली. 

औरंगाबाद : शिवाजीनगर येथील भुयारी मार्ग अद्यापही प्रस्तावातच आहे. भुयारी मार्गाच्या कामासाठी रेल्वेबरोबर राज्य शासनानेही निधीचा वाटा उचलावा. यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर  हा प्रस्ताव  रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती  गुरूवारी दक्षिण  मध्य रेल्वे  आयोजित पत्रकार  परिषदेत देण्यात आली. 

भुयारी मार्गाच्या कामासाठी रेल्वे खर्च करण्यास तयार आहे. परंतु त्यासोबतच राज्य शासनानेही खर्च वाटून घेण्यास मान्यता देणे गरजेचे आहे. त्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठविला आहे. त्यांच्याकडून कॉस्ट शेअरिंगबाबत मान्यता मिळाल्यानंतरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

शिवाजी नगर येथील भुयारी मार्गाचा तिढा सुटत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर पुर्ण करावा, अन्यथा आंदोलनासाठी नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.

 

टॅग्स :railwayरेल्वेroad transportरस्ते वाहतूकMarathwadaमराठवाडा