शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

३७ कोटींच्या शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्पात ७ वर्षांत थेंबभरही पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:28 IST

वरदान नव्हे शाप : ४० गावांचा घसा कोरडाच

विनोद जाधवलासूर स्टेशन : शेतकऱ्यांना शाप, तर पुढाºयांना वरदान ठरत असलेल्या ३७ कोटी रुपये किंमतीच्या शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्पात गेल्या सात वर्षांत एक टक्काही पाणी आलेले नाही. चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाचा उद्देश साध्य करण्यासाठी संबंधित विभागाने इतर ठिकाणाहून पाणी आणण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी जनतेतून होत आहे.गंगापूर -लासूर स्टेशन रस्त्यावर असलेला शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्प आतापर्यंत तरी परिसराला पांढरा हत्तीच ठरला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे या प्रकल्पाची मूळ जागा बदलण्यात आल्याची चर्चा आहे. राजकीय दबावापुढे प्रशासन झुकल्याने ३७ कोटी रुपये खर्चून देखील हा प्रकल्प लाभ क्षेत्रातील सिंचन व्यवस्था तर सोडाच परंतु ग्रामस्थांची तहान देखील भागवू शकलेला नाही.शिरेगाव, देवळीचे पुनर्वसन करून त्याठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ज्या गावात प्रकल्प झाला त्याच गावाची तहान गेल्या सात वर्षांपासून टँकरने भागविली जात आहे. त्यावरून या प्रकल्पाचे अपयश सातत्याने उघडे पडत आहे. असे असतानाही संबंधित विभाग या प्रकल्पात पाणी आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे.पुढाºयांकडून आश्वासनांची खैरातया प्रकल्पात पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देण्याची संधी या प्रकल्पामुळे प्रत्येक निवडणुकीच्या काळात पुढाºयांना मिळत आहे. परंतु परिसरातील तीस ते चाळीस गावातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या अपयशामुळे दरवर्षी दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण खर्च व्यर्थप्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च व्यर्थ ठरत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे दुष्काळ निवारण समितीचे तालुका अध्यक्ष दत्ता कºहाळे यांनी सांगितले. या प्रकल्पात पाणी आणण्यासाठीचे प्रयत्न राजकीय स्वार्थासाठी नव्हे तर नागरिकांच्या हितासाठी असले पाहिजे, असे शिवसेनेचे प्रशांत बनसोड यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न सुटला नाही. तर शेतीसाठी लागणारे पाणी तर अशक्यच गोष्ट आहे. पावसाच्या पाण्यावर न भरणाºया या प्रकल्पात शिवना नदीतून तात्काळ पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पुनर्वसित शिरेगावचे उपसरपंच नितीन कºहाळे यांनी सांगितले.२००९ ते २०१८ मधील पाणी परिस्थितीवर्षे पाणी साठा२००९ १८.०८ %२०१० ७०.८७ %२०११ २९.०० %२०१२ ० %२०१३ ० %२०१४ ० %२०१५ ० %२०१६ ० %२०१७ ० %२०१८ ० %

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात