शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो विद्यार्थ्यांच्या नावात गंभीर चुका

By admin | Updated: April 28, 2016 00:21 IST

औरंगाबाद : ‘सीबीएसई’तर्फे ३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या ‘जेईई-मेन्स’चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

औरंगाबाद : ‘सीबीएसई’तर्फे ३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या ‘जेईई-मेन्स’चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या नावात चुका झालेल्या आहेत. एचएससी बोर्डाने दिलेल्या चुकीच्या हॉल तिकिटामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे. चुकीच्या नावामुळे आता जेईई-अ‍ॅडव्हान्सचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.मार्च-२०१६ मध्ये घेण्यात आलेल्या एचएससी बोर्ड परीक्षेमध्ये चुकीचे हॉल तिकीट देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अशा परिस्थितीत जेईई-मेन्स परीक्षेचे हॉल तिकीटदेखील ‘सीबीएसई’कडून चुकीचे आले. बुधवारी याचा निकाल जाहीर झाला. यात अनेकांची नावे चुकली. त्यामुळे अशा चुकीच्या नावाने आता मुलांनी जेईई-अ‍ॅडव्हान्सचा अर्ज कसा भरावा, असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे. बोर्डाने चुकीच्या नावामध्ये दुरुस्ती न केल्याने हा सर्व प्रकार झाला. अशा चुकीमुळे ऐन अभ्यासाच्या कालावधीत विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आले आहेत.मे महिन्यात होणाऱ्या जेईई-अ‍ॅडव्हान्ससाठी अर्ज भरण्यासाठी २९ एप्रिलपासून सुरुवात होईल. यासाठी अवघ्या सहा दिवसांचा कालावधी आहे. सीबीएसई बोर्डाकडून चुकीच्या नावांचा स्वीकार केला जाणार नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बोर्डाची चूकबोर्डाने चुकीच्या नावात दुरुस्ती केली नाही. चुकीची नावे सीबीएसई बोर्डाला पाठविण्यात आली. त्यामुळे जवळपास ४ हजारांवर विद्यार्थ्यांचे निकाल चुकीच्या नावाने आले आहेत. त्यामुळे जेईई-अ‍ॅडव्हान्सचा अर्ज भरण्यासाठी अडचण येईल.-प्रवीण पांडे, पालकअर्ज भरण्यासाठी मुदत वाढवा...विद्यार्थ्यांच्या नावात बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जेईई-अ‍ॅडव्हान्सचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची आवश्यकता आहे.-काकासाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघविद्यार्थ्यांनीच स्वत: भरले आॅनलाईन अर्जबारावी बोर्डाचे अर्ज हे आॅनलाईन पद्धतीने भरण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वत: अर्ज भरले होते. महाविद्यालयांकडूनही नावांची खात्री करून घेण्यात आली होती. ही नावे राज्य मंडळाला पाठविण्यात आली होती, असे बोर्डाच्या विभागीय सचिव वंदना वाहूळ यांनी सांगितले.