शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

साडेपाचशे पाणीपुरवठा योजनांचा पुरवठा खंडित

By admin | Updated: March 25, 2017 00:01 IST

जालना : जिल्ह्यातील ९९१ पाणीपुरवठा योजनांपैकी साडेपाचशे पेक्षा अधिक योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

जालना : जिल्ह्यातील ९९१ पाणीपुरवठा योजनांपैकी साडेपाचशे पेक्षा अधिक योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे या गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बिल भरल्याशिवाय पुरवठा सुरू करणार नसल्याचा पवित्रा महावितरणने घेतल्याने खळबळ उडाली आहे. अनेक गावांत उन्हामुळे पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. त्यातच आठवडाभरापासून महावितरण कंपनीने थकित बिलापोटी पुरवठा खंडित करण्याचा सपाटाला लावला आहे. त्यामुळे आहे ते पाणी मिळणेही बंद झाल्याने संकटात भर पडली आहे. महावितरणच्या आकडेवारीनुसार जालना विभाग एक अंतर्गत बदनापूर शहर व ग्रामीण भाग मिळून १११, भोकरदन १९४, जाफराबाद १४०, जालना शहर १२, जालना ग्रामीण १९६ मिळून ६५४ पाणीपुरवठा योजना आहेत तर विभाग दोन मध्ये अंबड ९३, घनसावंगी ८१, मंठा ९५, परतूर ७७ मिळून ३४९ योजना आहेत. या योजनांकडे १९ कोटी चाळीस लाख रूपयांची थकबाकी आहे. बहुतांश योजनांची वीज देयके नियमित भरली जात नसल्याने ही आकडेवारी वाढत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. विभाग एकमध्ये ११ कोटी ८० लाखांखी थकबाकी आहे तर विभाग दोन मध्ये ७ कोटी ६३ लाखांची थकबाकी आहे. आठवडाभरापासून पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित असल्यामुळे या गावांतील पाणी पुरवठा बंद आहे. टँकरही नसल्याने पायपीट करून महिलांना पाणी आणावे लागत आहे. (प्रतिनिधी)