शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सचिवांकडून टंचाईचा आढावा

By admin | Updated: August 20, 2014 00:22 IST

चारा व पाणीटंचाईवरील उपाययोजनांबाबत आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी दिल्या.

हिंगोली : जिल्हा दुष्काळसदृशच्या यादीत असला तरी त्याबाबतचा शासन निर्णय येत्या एक-दोन दिवसांत निघण्याची शक्यता आहे. तसे संकेत देत चारा व पाणीटंचाईवरील उपाययोजनांबाबत आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी दिल्या.राज्यातील विविध भागात असलेल्या टंचाईबाबत मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात आला. त्यात हिंगोली जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर आदींनी दिली. हिंगोली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता कोणत्या उपाययोजना केल्या म्हणजे हा प्रश्न सोडविता येईल, याचा वास्तवदर्शी अहवाल अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही विविध सूचना दिल्या. चाराटंचाईचा प्रश्न सप्टेंबरअखेरपर्यंत निर्माण होणार नाही, असे कृषी विभागाने सांगितले. मात्र त्यानंतरच्या उपायांबाबत जि.प. सर्कलनिहाय आढावा घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार चारा छावणी वा डेपो याबाबतचे नियोजन करून संस्था, कारखाने आदींनी ते चालविले पाहिजे, यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांतही परिस्थिती वेगळी नसल्याने चारा उपलब्धतेचा पर्याय शोधण्यासही सांगण्यात आले. २१ आॅगस्ट रोजी उपायुक्तांकडे बैठकही होणार आहे. (वार्ताहर)