शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

स्क्रॅप पॉलिसीने उलटफेर, १५ वर्ष जुन्या गाड्यांचे व्यवहार ठप्प तर सीएनजीची सेकंडहँंड पेट्रोल कार तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 16:44 IST

१५ वर्षांवरील जुन्या कार भंगारात काढाव्या लागणार आहेत. याचा परिणाम शहरातील जुन्या वाहनांच्या बाजारावर दिसून येत आहे.

औरंगाबाद : केंद्र सरकारने लागू केलेल्या स्क्रॅप पॉलिसीचा थेट परिणाम सेकंडहँड वाहन बाजारावर झाला आहे. १५ वर्षे जुन्या गाड्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सध्या सीएनजी असलेल्या सेकंडहँँड पेट्रोल कारलाच ग्राहकांची पसंती आहे, पण अशा कारची उपलब्धता खूप कमी आहे.

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मागील अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्क्रॅप पाॅलिसीची घोषणा केली. त्यानुसार २० वर्षे जुनी वाहने आणि १५ वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांना ऑटोमॅटिक फिटनेस केंद्रात तपासणीसाठी न्यावे आहे. १५ वर्षांवरील जुन्या कार भंगारात काढाव्या लागणार आहेत. याचा परिणाम शहरातील जुन्या वाहनांच्या बाजारावर दिसून येत आहे. आजघडीला शहरात लहान-मोठे सुमारे २०० सेकंडहँड वाहन विक्रेते आहेत. सर्व मिळून विक्रीला आलेल्या ४०० पेक्षा अधिक कार १५ वर्षे जुन्या आहेत. त्यांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत, कारण, स्क्रॅप पाॅलिसीमुळे सेकंड हँड कार शौकिन आता १५ वर्षे जुन्या कार खरेदी तर सोडाच, त्यांना हात लावायलाही तयार नाहीत.

डिझेल महागल्याने १० वर्षांच्या डिझेल कारलाही खरेदी करणेही ग्राहक टाळत असल्याचे दिूसन आले. मात्र, ज्या पेट्रोल कारला सीएनजी किट आहे, अशा कारला मागणी वाढली आहे. या कारच्या किमती पेट्रोल कारपेक्षा ३० ते ४० हजार रुपयांनी अधिक आहेत. १५ वर्षांवरील जुन्या गाड्यांना आता स्क्रॅपमध्ये नेण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सेकंडहँड कार विक्रेत्यांनी नमूद केले.

७० टक्के वायूप्रदूषण वाहनांमुळेआयआयटी मुंबईच्या एका अभ्यासानुसार ७० टक्के वायूप्रदूषण वाहनांमुळे होते. अशातच जुने वाहन भंगारात दिल्यास वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. त्याच सोबत स्क्रॅप पॉलिसीमधून रिसायकल्ड कच्चा माल उपलब्ध होऊन वाहनांच्या किमती ३० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्कँप पाॅलिसीचा फटका१५ वर्षे जुन्या वाहनांना जबर पर्यावरण कर व पूर्ण नोंदणी शुल्क लागत असल्याने असे वाहन खरेदी करणे लोक टाळत टाळत आहेत. आता आम्हीच १५ वर्षांवरील कार विक्री करणे बंद केले आहे. सीएनजीची व्यवस्था असलेल्या पेट्रोल कार खरेदीलाच प्राधान्य दिले जात आहे.- सचिन वाघ, सेकंडहँड कार व्यापारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण