शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

अघोरी विद्येसाठी सायळची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:06 IST

अजिंठ्याच्या डोंगररांगेत अघोरी विद्येसाठी दुर्मिळ व संरक्षित असलेल्या सायळ प्राण्याची हत्या होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद : अजिंठ्याच्या डोंगररांगेत विविध वन्य प्राणी मुक्तपणे संचार करतात. त्यातच कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी पर्यटन  बंद असल्याने सध्या वन्यजीवांचा परिसरात मुक्तसंचार आहे. मात्र अघोरी विद्येसाठी दुर्मिळ व संरक्षित असलेल्या सायळ प्राण्याची हत्या होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सायळचे मास रूचकर असल्याने काही जण त्याची मागणी करून त्याचे काटे अघोरी विद्येसाठी मांत्रिकांना विकत असल्याची चर्चा आहे.  साधारण पाच ते वीस हजारांपर्यंत एक सायाळ विक्री होते. अजिंठा डोंगररांगेत पाच वर्षांपुर्वी बिबटे, अस्वल, नीलगायसह  हरिण, ससे, मोर, घोरपड अशा विविध वन्य प्राण्यांची शिकार होत होती. अजिंठा वन विभागाने संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याने शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु पुन्हा तांत्रिक विद्या जाणणारे सायळच्या मागे लागले असल्याचे दिसून आले आहे.

सायाळ तथा साळिंदर हा प्राणी हिस्ट्रीसीडी म्हणजे कृतक गणातील असून त्याचे शास्त्रीय नाव हिस्तेरिक्स इंडिका आहे. डोंगर, खडकांच्या कपारीत राहणारा हा शाकाहारी प्राणी असून झाडांचे खोड, साल, गवत, फळे, झुडूप आदी खाऊन सायाळ जगतो. सायाळ हा प्राणी दुर्मिळ असून शेड्यूल ४ अंतर्गत संरक्षित करण्यात आला आहे. १९७२ च्या वन्यजीव अधिनियम  ९, ४९, ४८ अ, नुसार त्याची हत्या करणाऱ्यांना  ३ वर्षे शिक्षेची तरतूद आहे.  मात्र बहुतांश नागरिकांना याबाबत माहिती नसल्याने ते सायाळच्या जिवावर उठलेले आहेत, असे अभिनव प्रतिष्ठानचे डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :environmentपर्यावरणAjantha - Elloraअजंठा वेरूळAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार