शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

गोहत्या बंदीच्या विरोधात रिपाइंचा मोर्चा

By admin | Updated: May 20, 2015 00:19 IST

उदगीर : रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने मंगळवारी उदगीरच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़

उदगीर : गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करून वाढत असलेल्या बेकारीला आळा घालण्याच्या मागणीासाठी रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने मंगळवारी उदगीरच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शेतकरी, शेतमजूर, चर्मकार, खुरेशी या समाजघटकावर अन्याय होत असल्याने हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली़ या मोर्चाचे नेतृत्व रिपाई (आ़) चे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे यांनी केले़ या मोर्चासाठी प्रफुल्लकुमार उदगीरकर, सुशिलकुमार शिंदे, राहुल कांबळे, अमोल शृंगारे, नितीन गायकवाड यांच्यासह शहरातील खुरेशी समाजानी पुढाकार घेतला़ मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले़