शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘समृद्ध कवीच समृद्ध गझल लिहू शकतो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:25 IST

गझल आता मराठीत लिहू लागलेली आहे आणि समृद्ध कवीच समृद्ध गझल लिहू शकतो. मध्यंतरी मुक्तछंदाचं पीक आलं होतं. पण आता गझल पुन्हा पकड घेऊ लागलेली आहे, असे प्रतिपादन आज येथे प्रख्यात मराठी गझलकार डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गझल आता मराठीत लिहू लागलेली आहे आणि समृद्ध कवीच समृद्ध गझल लिहू शकतो. मध्यंतरी मुक्तछंदाचं पीक आलं होतं. पण आता गझल पुन्हा पकड घेऊ लागलेली आहे, असे प्रतिपादन आज येथे प्रख्यात मराठी गझलकार डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी केले.औरंगपुऱ्यातील गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात आयोजित मराठी गझल संमेलनाचे सायंकाळी ते उद्घाटन करताना बोलत होते. ध्यास गझल साहित्य समूह, अभ्युदय फाऊंडेशन व स. भु. कला, वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी, मराठी गझलसम्राट सुरेश भट यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.‘माणसाला एक वाली पाहिजेआणि त्याची भेट झाली पाहिजेखायला मिळाले नाही तर चालतेफक्त आपुलकी मिळाली पाहिजेव्हायला क्रांती नवी या जगीएकदा ठिणगी उडाली पाहिजे’अशा ओळी सादर करून डॉ. मिन्ने यांना उपस्थितांची प्रशंसा मिळाली.गोष्ट खाण्याची असो की गाण्याची. आस्वाद घेता आला पाहिजे, असे मत दुसºया उद्घाटक उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले. पुण्याचे मराठी गझलकार भूषण कटककर, स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश खैरनार यांचीही यावेळी भाषणे झाली. प्रारंभी गिरीश जोशी यांनी प्रास्ताविक केले. मिला- जुला गझल, टेरेसवरच्या कविता हे ध्यास उपक्रम आम्ही दर्जेदारपणे चालू ठेवणार आहोत.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक