शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा मराठवाड्यात निर्धार, सर्वपक्षीय आमदार एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 05:33 IST

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे.

औरंगाबाद : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे. हक्काच्या पाण्यासाठी मात्र मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधल्याचे ‘लोकमत’ने १९ आॅक्टोबर रोजी वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच अखेर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येऊन हक्काच्या पाण्यासाठी एकत्रित लढा देण्याचा निर्धार शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.पत्रकार परिषदेस प्रशांत बंब, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, अतुल सावे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे जिल्ह्यातील आमदार, तसेच जि. प. अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.आ. बंब म्हणाले, हक्काच्या पाण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी २२ आॅक्टोबरला सर्वपक्षीय आमदारांची बैठक होत आहे. प्रत्येक खोऱ्यानुसार किती पाणी आहे, किती पाणी जायकवाडीत आणले पाहिजे, हे ठरविले पाहिजे. समन्यायी पाण्यासंदर्भात कोणाचेही दुमत नाही.>नाक दाबून तोंड उघडता येतेआठवडाभरात हा प्रश्न सुटला नाही तर नाक दाबून तोंड कसे उघडायचे, हे मराठवाड्यातील लोकांना माहीत आहे. आम्ही २२ आॅक्टोबरपर्यंत संयमाने राहू. मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचे आ. सत्तार म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण