शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा मराठवाड्यात निर्धार, सर्वपक्षीय आमदार एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 05:33 IST

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे.

औरंगाबाद : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे. हक्काच्या पाण्यासाठी मात्र मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधल्याचे ‘लोकमत’ने १९ आॅक्टोबर रोजी वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच अखेर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येऊन हक्काच्या पाण्यासाठी एकत्रित लढा देण्याचा निर्धार शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.पत्रकार परिषदेस प्रशांत बंब, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, अतुल सावे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे जिल्ह्यातील आमदार, तसेच जि. प. अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.आ. बंब म्हणाले, हक्काच्या पाण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी २२ आॅक्टोबरला सर्वपक्षीय आमदारांची बैठक होत आहे. प्रत्येक खोऱ्यानुसार किती पाणी आहे, किती पाणी जायकवाडीत आणले पाहिजे, हे ठरविले पाहिजे. समन्यायी पाण्यासंदर्भात कोणाचेही दुमत नाही.>नाक दाबून तोंड उघडता येतेआठवडाभरात हा प्रश्न सुटला नाही तर नाक दाबून तोंड कसे उघडायचे, हे मराठवाड्यातील लोकांना माहीत आहे. आम्ही २२ आॅक्टोबरपर्यंत संयमाने राहू. मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचे आ. सत्तार म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण