शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील मतदार पळवापळवीचा घोळ ३१ आॅक्टोबरपूर्वी कळवा : जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:33 IST

निवडणुकीदरम्यान मतदारांच्या पळवापळवीबाबत अनेक तक्रारी येतात. त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी तक्रार करावी

औरंगाबाद : लोकसभा निवडणुका सात महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने सर्वतोपरी तयारी सुरू केली असून, प्रारूप मतदार याद्यांच्या कामाला गती आली आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांच्या पळवापळवीबाबत अनेक तक्रारी येतात. त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी तक्रार करावी, त्यानंतर कुणाचे काहीही ऐकून घेतले जाणार नाही, असे  जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांची उपस्थिती होती.  

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, मतदारांना स्थलांतरित होण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मतदार स्थलांतरित झाले तर ते बेकायदेशीर नाही; परंतु मोठ्या संख्येने जर तो आकडा असेल, तर त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी आक्षेप घेतला, तर प्रशासन कारवाई करील. मतदार याद्या अंतिम करण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. याद्यांमध्ये तेथेच घोळ होतो, असे पत्रकारांनी विचारले असता, जिल्हाधिकारी म्हणाले, त्यासाठीच ३१ आॅक्टोबरची मुदत आक्षेपासाठी आहे. १ सप्टेंबर २०१८ ते ४ जानेवारी २०१९ पर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  ४ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 

एप्रिलमध्ये निवडणूक पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. विधानसभा निवडणुकांची तारीख निश्चित नाही. ईव्हीएमद्वारे निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रशिक्षण पार पडले. २ हजार ९५७ मतदान केंद्रांसाठी ५७४३ मतदान युनिट आणि ३ हजार ७३९ नियंत्रण युनिट जिल्ह्यात असतील. बेल या कंपनीचे अभियंते ते यंत्र तपासून सील करतील. ही प्रक्रिया सामान्य नागरिक ते लोकप्रतिनिधींसाठी पाहता येईल. २५ दिवस हा कार्यक्रम इन कॅमेरा असेल. यानंतर यंत्र सील केल्यावर, मतदारसंघात गेल्यावर ईआरओ तपासतील. त्यामुळे यंत्रांणा छेडछाड होणार नाही. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAurangabadऔरंगाबाद