शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

अ‍ॅपेचालकांना दिलासा ?

By admin | Updated: July 7, 2015 00:41 IST

औरंगाबाद : शहरातील डिझेल रिक्षाऐवजी परवान्यावर पेट्रोल, एलपीजी रिक्षा १५ जुलैपर्यंत नोंदविण्याची मुदत आता तीन महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय सोमवारी

औरंगाबाद : शहरातील डिझेल रिक्षाऐवजी परवान्यावर पेट्रोल, एलपीजी रिक्षा १५ जुलैपर्यंत नोंदविण्याची मुदत आता तीन महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आल्याची माहिती रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शहरातील दोन हजार अ‍ॅपेचालकांना दिलासा मिळणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबत अधिकृत निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शहरातील डिझेल रिक्षाऐवजी परवान्यावर पेट्रोल, एलपीजी रिक्षा १५ जुलैपर्यंत नोंदविण्याची सूचना डिझेल आॅटोरिक्षाचालकांना करण्यात आली आहे. यामुळे अ‍ॅपेरिक्षांवर बंदी येणार असल्याने अ‍ॅपेचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. प्रादेशिक प्राधिकरणाच्या २३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या डिझेल रिक्षांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रदूषणाचे कारण दाखविण्यात आले आहे. परंतु या निर्णयामुळे अ‍ॅपेचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. परवान्यावर पेट्रोल, एलपीजी रिक्षा नोंदविण्याची मुदत तीन महिने वाढविण्यात आल्याची माहिती रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहेमद खान यांनी दिली.