शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आजपासून पोलीस भरती; दोन सत्रांत मैदानी चाचणी

By admin | Updated: March 29, 2016 00:44 IST

लातूर : जिल्हा पोलिस दलातील ३१ जागांसाठी आजपासून बाभळगाव मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया होत असून, ही प्रक्रिया सकाळ आणि सायंकाळ अशा दोन टप्प्यात होणार आहे.

लातूर : जिल्हा पोलिस दलातील ३१ जागांसाठी आजपासून बाभळगाव मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया होत असून, ही प्रक्रिया सकाळ आणि सायंकाळ अशा दोन टप्प्यात होणार आहे. दरम्यान, मंगळवारपासून मैदानी चाचणी होणार असून, बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर चाचणी होणार असल्याने परिसरातील मार्गात बदल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस दालाच्यावतीने मंगळवारपासून पोलिस भरती होत असून, एकूण ३१ जागांसाठी ३ हजार १४१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. राज्यभरात एकाच दिवशी होणाऱ्या या भरती प्रक्रियेमुळे एका उमेदवाराला एकाच ठिकाणी सहभागी होता येणार आहे. आॅनलाईन प्रक्रियेमुळे कारभार पारदर्शक होईल, असा आशावाद सूत्रांनी व्यक्त केला आहे. ४ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत हे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तब्बल ३ हजार १४१ उमेदवादांचे अर्ज वैध ठरले असून, बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयावर सात दिवस भरती प्रक्रिया चालणार आहे. (प्रतिनिधी)