शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्याला सश्रम कारावास आणि दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:35 IST

१४ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा किरण रमेश मुजमुले याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी सोमवारी (दि. १५ जुलै) दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला.

औरंगाबाद : १४ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा किरण रमेश मुजमुले याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी सोमवारी (दि. १५ जुलै) दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला.१९ डिसेंबर २०१२ रोजी सदर मुलीला तिच्या वडिलांनी शाळेत सोडले होते. तेव्हापासून मुलगी तिच्या आईच्या दागिन्यांसह बेपत्ता झाली होती. सहा महिन्यांपूर्वी संबंधित मुलगी चित्रकलेची परीक्षा देण्यासाठी पैठणला गेली असता, किरण रमेश मुजमुले (२२, रा. भगूर, ता. शेवगा, जि. नगर) याने तिच्या शेजारी बसून परीक्षा दिली होती. तेव्हापासून तो मुलीच्या संपर्कात होता. ३ नोव्हेंबर २०१२ रोजी आरोपी मुलीच्या घरी आला होता. तेव्हा ‘मुलीला वाईट वळण लावू नको’असे फिर्यादी व त्यांच्या पत्नीने आरोपीला समजावून सांगितले होते. त्यावेळी ‘तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे’ असे बोलून तो निघून गेला होता. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी मुलगी घरातून निघून गेल्याची घटना घडली होती.फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पैठण पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३६३ आणि ३६६ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात आरोपीने मुलीला अहमदनगर, झाशी, वाराणसी येथे नेल्याचे व तेथे दोघे लॉजवर थांबल्याचे स्पष्ट झाले. वाराणसीहून ते दिल्लीला गेले. २४ डिसेंबर २०१२ रोजी रेल्वे सेवा बंद होती म्हणून दोघे रेल्वेस्टेशनवर थांबले होते. मात्र टवाळखोरांनी त्यांना त्रास दिल्यानंतर मुलीने तिच्या भावाला फोन करून सांगितले होते व तिच्या भावाने गाझियाबादमधील त्याच्या मित्राला रेल्वेस्टेशनवर पाठविले होते. त्यानंतर तो मित्र दोघांना आपल्या घरी घेऊन गेला व २७ डिसेंबर २०१२ रोजी आरोपी व मुलगी औरंगाबादला पोहोचले.आरोपीने अत्याचार केल्याचा जबाब मुलीने दिल्यानंतर आरोपीला अटक करून अ‍ॅट्रॉसिटीसह भादंविचे कलम ३७६ समाविष्ट करण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३६३ अन्वये सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, तर कलम ३७६ (२)(आय)(एन) कलमान्वये दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला.------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय