शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

औरंगाबादवर आभाळमाया, गणेशोत्सवाच्या काळात रोज पावसाची हजेरी, आजही जोरदार बरसला

By विकास राऊत | Updated: September 6, 2022 14:42 IST

शहर व परिसरात ३१ ऑगस्टपासून दररोज पावसाची हजेरी लागते आहे.

औरंगाबाद: शहर व परिसरात मंगळवार सकाळपासून आभाळ भरून आले होते, दुपारी बारा वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. ३१ आगस्ट पासून शहर व परिसरात रोज पाऊस हजेरी लावत असून यामुळे गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी भक्तांच्या आनंदावर विरजण पडते आहे. 

७ दिवसांपासून रोज पाऊस होत असला तरी वातावरण दिवसा दमट आणि रात्री थंड असे आहे. परिणामी साथरोग वाढत असल्याचे सांगन्यात येत आहे. जिल्ह्यात पिकांना जीवदान मिळाले आहे, काही लघु प्रकल्पात अद्याप जलसाठा कमी आहे, जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या १८ हजार क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

शहर व परिसरात ३१ ऑगस्टपासून दररोज पावसाची हजेरी लागते आहे. सुरुवातीचे दोन दिवस जोरदार पाऊस झाला. एक दिवस मध्यम तर तीन दिवस रिमझिम पावसाने हजेरी लावली. मंगळवारी दुपारी १२ वाजेपासून पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. त्यानंतर जोरदार पाऊस झाला. 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद