शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus lockdown : ...अन् चार श्रमिकांसाठी थांबवली रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:14 IST

श्रमिकांना रेल्वे स्टेशनवर येण्यास उशीर झाला

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : झारखंडला रवाना होण्यासाठी रेल्वेला सिग्नल मिळतो आणि रेल्वे हळू हळू रवाना होण्यास सुरुवात होते. त्याच वेळी चार श्रमिक रेलवेस्टशनवर धावत येतात. ही बाब लक्षात येताच धावती रेल्वे थांबवली जाते. हे श्रमिक मोठ्या आनंदाने रेल्वेत बसतात आणि गावाकडे रवाना होतात.

औरंगाबादहून मंगळवारी झारखंडसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात आली. या रेल्वेने शहरात विविध कंपनी आणि विविध ठिकाणी काम करणारे मजूर, कामगार रवाना झाले. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी रेल्वेस्टेशनला भेट देऊन कामगारांशी संवाद साधला. ही रेल्वे ११.४५ वाजता रवाना करण्यात आली. परंतु त्याच वेळी चार कामगार हातात समान घेऊन रेल्वेच्या मागे धावत असल्याचे निदर्शनास पडले. पोलीस अधिकारी, रेल्वे अधिकारी यांनी तात्काळ रेल्वे थांबविण्याची सूचना केली. ही रेल्वे थांबताच हे कामगार रेल्वेत बसले. सर्वांचे आभार मानत ते झारखंडला रवाना झाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे