शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समाजात सकारात्मक बदल

By admin | Updated: May 23, 2015 00:38 IST

तुळजापूर : चळवळीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो आहे. मात्र, साहित्य संमेलने याबरोबरच विविध जनजागृतीपर

तुळजापूर : चळवळीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो आहे. मात्र, साहित्य संमेलने याबरोबरच विविध जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे मागील काही वर्षांत समाजातील एकोपा वाढत असून, हा सकारात्मक बदल येणाऱ्या काळातही वेगाने होत राहील, असा विश्वास खा. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तुळजापूर येथे आयोजित २२ व्या अखिल भारतीय मराठी नवोदित साहित्यस संमेलनाच्या समारोप प्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शरद गोरे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह दशरथ यादव, राजाभाऊ ओव्हाळ, आनंद पांडागळे आदींची उपस्थिती होती. नवोदितांचे हे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने बहुजन विचारांचे असून, आम्ही ब्राह्मणविरोधी नाही तर, जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या विचारांच्या विरोधात असल्याचे आठवले यावेळी म्हणाले. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कार्यरत असून, हाच विचार ही परिषद मोठ्या ताकदीने पुढे नेत असल्याचे गौरवदगारही आठवले यांनी काढले. साहित्य म्हणजे केवळ स्वप्नरंजन नव्हे तर समाजातील समस्यांची उत्तरे अशा संमेलनात सापडली पाहिजेत. विविध प्रश्नांवर वैचारिक चर्चा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष खोत यांचेही यावेळी भाषण झाले. पृथ्वी ही शेषनागावर उभारलेली नाही तर तर शेतकरी, श्रमिकांच्या घामावर उभी राहिली असल्याचे सांगत हाच शेतकरी आज अनेक संकटात सापडल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणीही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली. (वार्ताहर)