शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

उपळीमधील पूल पुराने गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:18 AM

चार गावांचा संपर्क तुटला : वाहतूक ठप्प; २० कि.मी.चा फेरा मारुन प्रवास

उपळी : शनिवारी सायंकाळी पिशोर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उपळी येथील अंजना नदीवरील पूल पुराच्या पाण्याने खचला. यामुळे उपळी, भराडी, लोणवाडी, पळशी, मांडगाव या गावांचा संपर्क तुटला आहे.वाहतुकीची अडचण येत असल्याने नागरिकांना २० कि.मी.चा फेरा मारुन जावे लागत आहे. परिसरातील लहान मुलांना भराडी येथे शाळेत जावे लागते. या पुलामुळे विद्यार्थ्यांनाही हा फेरा मारुन जावे लागेल, असे नागरिकांनी सांगितले. शनिवारी मध्यरात्री पुराने उपळी गावाला वेढा घातला होता. नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना ग्रामस्थांनी घरातील सामान सुरक्षित स्थळी हलवून मदत केली. पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून नागरिकांचा २० कि.मी.चा हेलपाटा वाचवावा, अशी मागणी उपळीच्या सरपंच मीराबाई सुरडकर, उपसरपंच भगवान नाईक, साहेबराव शेजूळ, उमेश शेजूळ, हिराजी शेजूळ, पवन शेजूळ, राजेंद्र सुरडकर व नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसNatureनिसर्ग