शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उपळीमधील पूल पुराने गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:18 IST

चार गावांचा संपर्क तुटला : वाहतूक ठप्प; २० कि.मी.चा फेरा मारुन प्रवास

उपळी : शनिवारी सायंकाळी पिशोर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उपळी येथील अंजना नदीवरील पूल पुराच्या पाण्याने खचला. यामुळे उपळी, भराडी, लोणवाडी, पळशी, मांडगाव या गावांचा संपर्क तुटला आहे.वाहतुकीची अडचण येत असल्याने नागरिकांना २० कि.मी.चा फेरा मारुन जावे लागत आहे. परिसरातील लहान मुलांना भराडी येथे शाळेत जावे लागते. या पुलामुळे विद्यार्थ्यांनाही हा फेरा मारुन जावे लागेल, असे नागरिकांनी सांगितले. शनिवारी मध्यरात्री पुराने उपळी गावाला वेढा घातला होता. नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना ग्रामस्थांनी घरातील सामान सुरक्षित स्थळी हलवून मदत केली. पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून नागरिकांचा २० कि.मी.चा हेलपाटा वाचवावा, अशी मागणी उपळीच्या सरपंच मीराबाई सुरडकर, उपसरपंच भगवान नाईक, साहेबराव शेजूळ, उमेश शेजूळ, हिराजी शेजूळ, पवन शेजूळ, राजेंद्र सुरडकर व नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसNatureनिसर्ग