शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

सुखद ! आता औरंगाबादहून दीड तासांत गाठा बंगळुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 15:04 IST

शहरातून बहुप्रतीक्षित विमानसेवेला प्रारंभ

ठळक मुद्देबंगळुरूहून ९० प्रवासी दाखल, औरंगाबादहून ९२ प्रवासी रवाना

औरंगाबाद : औरंगाबादहून इंडिगोच्या बंगळुरू विमानसेवेला बुधवारी (दि.१६) सुरुवात झाली. या विमानसेवेमुळे दीड तासांत बंगळुरू गाठणे शक्य झाले आहे. पहिल्याच दिवशी बंगळुरूहून ९० प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले, तर औरंगाबादहून ९२ प्रवासी बंगळुरूला रवाना झाले. या एका विमानसेवेमुळे औरंगाबादला बंगळुरूबरोबर चैन्नईला हवाई कनेक्टिव्हिटी मिळाली आहे.

शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रासह बंगळुरू येथे शिक्षण घेणाऱ्या, नोकरी करणाऱ्यांसाठी विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरते. कोरोनामुळे ही सेवा खंडित झाली होती. बंगळुरू गाठण्यासाठी पूर्वी रस्तेमार्गाने, अथवा मुंबई, पुण्यातून विमानाने जावे लागत होते. परंतु, आता या विमानसेवेमुळे विद्यार्थी उद्योजक, व्यावसायिकांचा प्रवास जलद होणार आहे. या सेवेत सातत्य राहण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

माहिती व तंत्रज्ञान उद्योगाला चालना

माहिती व तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रालाही या विमानसेवेचा फायदा होणार आहे. हे उद्योग शहरात वाढीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पहिल्या दिवशी ९० प्रवासी औरंगाबादेत आले आणि ९२ प्रवासी औरंगाबादहून बंगळुरूला गेल्याची माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन