शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'असली बायको नको रे देवा', १०८ उलट्या प्रदक्षिणा; औरंगाबादमध्ये पुरुषांकडून चक्क पिंपळपौर्णिमा साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:35 IST

औरंगाबादमध्ये एक वेगळीच पौर्णिमा साजरी केली गेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी औरंगाबादमध्ये आज पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे. 

औरंगाबाद

ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. पुढील सात जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा म्हणून पत्नी वडाच्या झाडाची पूजा करतात हे तर आपल्याला माहितच असेल. पण औरंगाबादमध्ये एक वेगळीच पौर्णिमा साजरी केली गेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी औरंगाबादमध्ये आज पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे. 

औरंगाबादजवळील एका पत्नी पीडित आश्रमात पुरुषांकडून दरवर्षी पिंपळपौर्णिमा साजरी केली जाते. पुढील ७ जन्म काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको असं म्हणत पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या १०८ प्रदक्षिणा घालत पूजन केलं. औरंगाबादच्या वाळूज परिसरात ही अनोखी पिंपळपौर्णिमा साजरी करण्यात आली. 

पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पतींकडून प्रातनिधिक निषेध या अनोख्या पद्धतीनं व्यक्त करण्यात येतो. "ज्यावेळी आम्ही आशेनं लग्न केलं की आपली पत्नी आपल्याला सांभाळून घेईल. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा भांडणं सुरू होतात आणि ते थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचतं तेव्हा पोलीस आम्हाला मदत करत नाहीत. आम्ही समाजातून बाहेर फेकले जातो आणि वेगळ्या दृष्टीकोनातून आमच्याकडे पाहिलं जाऊ लागतं. पत्नी एकतर आमच्याकडे नांदत नाही आणि नांदली तरी ती सुखाने जगू देत नाही", अशी व्यथा एका पत्नी पीडित पतीनं यावेळी मांडली. 

राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हे व्रत सौभाग्यासाठी असून या दिवशी वट वृक्षाची पूजा केली जाते. बंगालमध्ये हेच व्रत याच दिवशी वडाची पूजा न करता पतीची पूजा करून साजरे केले जाते. पतील चंदनाची उटी आणि हार घालून साजरा करतात. या दिवशी यमदेवाची पूजा करून, फळांचा नैवेद्य दाखवून त्याला वडाची फांदी अर्पण करतात. 

वट पौर्णिमा साजरी करण्याने सात जन्म लाभलेला पती मिळत असेल तर पिंपळ हा मुंजा आहे म्हणून आम्ही वट पौर्णिमेच्या पूर्व संध्येला पिंपळ पूजन करतो व मुन्जाला साकडे घालतो कि "हे मुंजा आम्हाला अश्या भांडखोर बायका देऊन मरण यातना दिल्या पेक्षा कायम स्वरूपी मुंजा ठेव. खूप खूप वर्षांपूर्वी स्त्रिया अबला होत्या त्यांचे सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवल्या गेले व ते कायदे बनवताना पुरुष अबला होणार नाही याची दखल घेतली गेली नाही व त्यामुळे आता महिला सबला होऊन पुरुष अ बला झाला आहे, असं पत्नी पीडित पुरुष सांगतात. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद