शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैठणमध्ये आहे ज्ञानेश्वराने वेद वदवून घेतलेल्या रेड्याचे मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 19:35 IST

ज्ञानेश्वराने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेड्याच्या मुखातून होऊ लागले.

ठळक मुद्देत्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचे वय अवघे १२ वर्षांचे होते.हा घाट सातवाहनकालापासून अस्तित्वात आहे.

- प्रशांत तेलवाडकर

आपण  देव-देवतांचे मंदिर पाहत असतो; पण पैठणमध्ये रेड्याचे मंदिर आहे. एवढेच नव्हे, तर भाविक रेड्याच्या मूर्तीची पूजाही करतात. कारण, हा रेडा काही साधासुधा नाही, संत ज्ञानेश्वराने या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या रेड्याने वेदांचे उच्चारण करण्यास सुरुवात केली. तोच हा रेडा त्या जागी छोटेशे मंदिर उभारण्यात आले आहे. 

पैठण येथील सर्वात प्राचीन नागघाट होय. हा घाट सातवाहनकालापासून अस्तित्वात आहे. याची नागडोह म्हणून महानुभावांच्या साहित्यात नोंद आहे. याच नागघाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविण्याचा चमत्कार दाखविला, असे सांगितल्या जाते की, संत निवृत्ती, ज्ञानदेव,सोपान-मुक्ताबाई  ही भावंडे पैठणच्या अधिकारी मंडळीकडून शुद्धीपत्र घेण्यासाठी गेले होते. तेव्हा एक महाभाग ज्ञानेश्वरांना म्हणाला की, तू जिवाशिवाचे तत्त्वज्ञान सांगतोस मग रेड्याच्या मुखातून वेद म्हणवून दाखव. तेथून एक रेडा चालला होता. ज्ञानेश्वराने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेड्याच्या मुखातून होऊ लागले. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचे वय अवघे १२ वर्षांचे होते.

शके १२०९  इ.स.१२८७ च्या शुद्ध वसंत पंचमीला (शुक्रवारी) ही घटना घडली होती. ज्या ठिकाणी रेड्याने वेद म्हटले त्या  नागघाटावरील त्या जागेवर छोटे मंदिर आहे. भिंतीवर छायाचित्र काढून तो प्रसंग दाखविण्यात आला आहे. खाली त्याची माहितीही देण्यात आली आहे. या घटनेला ७२५ वर्षे पूर्ण झाले तेव्हा नागघाट भक्त मंडळाने येथील दगडी रेड्याच्या मूर्तीचा महाभिषेकही केला होता. या घाटावर सिद्ध वरुण गणपतीचे मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या घाटाची पुनर्रचना केली, असे म्हणतात. शिवाय शके १७५६ मध्ये रघुनाथ नावाच्या मराठी सरदाराने या घाटास जोडूनच दुसरा घाट बांधला. नंतरच्या काळात  पैठण येथे अनेक घाट बांधण्यात आले.  पैठण येथे जाणारे भाविक नागघाटावर आवर्जून जातात व येथील सिद्धवरून गणपती मंदिराचे प्रथम दर्शन घेतात व नंतर रेड्याच्या मंदिरात जाऊन तिथेही दर्शन घेतात. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जबाबदारी पैठण येथील नगर परिषदेवर आहेच शिवाय पैठणकरासह सर्व भाविकांचेही कर्तव्य आहे.  

टॅग्स :cultureसांस्कृतिकAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन