शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

दुष्काळावर मात करण्यासाठी संस्था सरसावल्या

By admin | Updated: April 21, 2016 00:40 IST

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी अनेक संस्था पुढे सरसावल्या आहेत.

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी अनेक संस्था पुढे सरसावल्या आहेत. सिद्धीविनायक मंदिर, साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळ यासह इतरही काही संस्थांनी स्वत:च्या खर्चातून जलसंधारणाची कामे करून देण्यासाठी पुढे आल्या आहेत. या संस्थांनी कामे करण्यासाठी काही गावे निवडली असून, काही ठिकाणी प्रत्यक्ष कामांना सुरुवातही झाली आहे. सलग चार वर्षांपासून जिल्ह्यास दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. यंदाही जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला आहे. महिला आणि मुलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व वाढले आहे. अशी कामे करून देण्यास अनेक संस्था पुढे आल्या आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे सुरू आहेत, पण आता त्यासोबतच सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट (मुंबई), साईबाबा मंदिर ट्रस्ट (शिर्डी), तसेच इतर काही खाजगी संस्थांही जलसंधारणाची कामे करीत आहेत.सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टकडून गंगापूर तालुक्यातील गाजगाव, वैजापूर तालुक्यातील तलवाडा आणि भगूर या गावांमध्ये शेततळे, नाला खोलीकरण, गाळ काढणे यासारखी कामे केली जाणार आहेत. तसेच साईबाबा मंदिर ट्रस्टही औरंगाबाद तालुक्यातील लायगाव, सिल्लोड तालुक्यातील वरूड खुर्द आणि कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथे नाला खोलीकरण, गाळ काढण्याची कामे करणार आहेत. आरसीएफकडूनही सीएसआरअंतर्गत कणकशील (ता.खुलताबाद) येथे मोठ्या प्रमाणावर कामे केली जाणार आहेत.