शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

विरोधकांकडून सुपारी घेऊन काम; प्रसंगी जनताच त्यांना धडा शिकवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 19:57 IST

महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे. विरोधकाकडून सुपारी घेऊन काम केले जात आहे, पण प्रसंग येईल तेव्हा हीच जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे मत पुनर्वसन व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘महाज्योती’च्या मराठवाडा विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आनंद अडसूळ यांच्यावरील ईडीच्या चौकशीच्या अनुषंगाने ते म्हणाले, रवि राणा यांनी बदल्यांच्या भावनेतून अडसूळ यांच्यावर आरोप केलेले आहेत. पूर्वी सूडबुद्धीने कधी राजकारण होत नव्हते. विचारांची लढाई असायची. सरकार विरोधकांच्या आरोपांपुढे हतबल झाले आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात वडेट्टीवार म्हणाले, अनिल परबांनी दावा ठोकला आहे. संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर दावा ठोकला आहे. महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे. आता जनताचा त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. 

निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव

महाज्योतीच्या योजना अत्यंत उपयुक्त असून, त्यातून मराठवाड्याचा नोकऱ्यांमधील टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. ग्रामपंचायतींच्या दर्शनी भागात महाज्योतीच्या योजनांची माहिती दिली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBCअन्य मागासवर्गीय जातीAurangabadऔरंगाबाद