शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडून सुपारी घेऊन काम; प्रसंगी जनताच त्यांना धडा शिकवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 19:57 IST

महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे. विरोधकाकडून सुपारी घेऊन काम केले जात आहे, पण प्रसंग येईल तेव्हा हीच जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे मत पुनर्वसन व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘महाज्योती’च्या मराठवाडा विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आनंद अडसूळ यांच्यावरील ईडीच्या चौकशीच्या अनुषंगाने ते म्हणाले, रवि राणा यांनी बदल्यांच्या भावनेतून अडसूळ यांच्यावर आरोप केलेले आहेत. पूर्वी सूडबुद्धीने कधी राजकारण होत नव्हते. विचारांची लढाई असायची. सरकार विरोधकांच्या आरोपांपुढे हतबल झाले आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात वडेट्टीवार म्हणाले, अनिल परबांनी दावा ठोकला आहे. संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर दावा ठोकला आहे. महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे. आता जनताचा त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. 

निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव

महाज्योतीच्या योजना अत्यंत उपयुक्त असून, त्यातून मराठवाड्याचा नोकऱ्यांमधील टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. ग्रामपंचायतींच्या दर्शनी भागात महाज्योतीच्या योजनांची माहिती दिली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBCअन्य मागासवर्गीय जातीAurangabadऔरंगाबाद