शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

विरोधकांकडून सुपारी घेऊन काम; प्रसंगी जनताच त्यांना धडा शिकवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 19:57 IST

महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे. विरोधकाकडून सुपारी घेऊन काम केले जात आहे, पण प्रसंग येईल तेव्हा हीच जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे मत पुनर्वसन व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘महाज्योती’च्या मराठवाडा विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आनंद अडसूळ यांच्यावरील ईडीच्या चौकशीच्या अनुषंगाने ते म्हणाले, रवि राणा यांनी बदल्यांच्या भावनेतून अडसूळ यांच्यावर आरोप केलेले आहेत. पूर्वी सूडबुद्धीने कधी राजकारण होत नव्हते. विचारांची लढाई असायची. सरकार विरोधकांच्या आरोपांपुढे हतबल झाले आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात वडेट्टीवार म्हणाले, अनिल परबांनी दावा ठोकला आहे. संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर दावा ठोकला आहे. महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे. आता जनताचा त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. 

निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव

महाज्योतीच्या योजना अत्यंत उपयुक्त असून, त्यातून मराठवाड्याचा नोकऱ्यांमधील टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. ग्रामपंचायतींच्या दर्शनी भागात महाज्योतीच्या योजनांची माहिती दिली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBCअन्य मागासवर्गीय जातीAurangabadऔरंगाबाद