शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विरोधकांकडून सुपारी घेऊन काम; प्रसंगी जनताच त्यांना धडा शिकवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 19:57 IST

महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे. विरोधकाकडून सुपारी घेऊन काम केले जात आहे, पण प्रसंग येईल तेव्हा हीच जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे मत पुनर्वसन व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘महाज्योती’च्या मराठवाडा विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आनंद अडसूळ यांच्यावरील ईडीच्या चौकशीच्या अनुषंगाने ते म्हणाले, रवि राणा यांनी बदल्यांच्या भावनेतून अडसूळ यांच्यावर आरोप केलेले आहेत. पूर्वी सूडबुद्धीने कधी राजकारण होत नव्हते. विचारांची लढाई असायची. सरकार विरोधकांच्या आरोपांपुढे हतबल झाले आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात वडेट्टीवार म्हणाले, अनिल परबांनी दावा ठोकला आहे. संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर दावा ठोकला आहे. महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे. आता जनताचा त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. 

निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव

महाज्योतीच्या योजना अत्यंत उपयुक्त असून, त्यातून मराठवाड्याचा नोकऱ्यांमधील टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. ग्रामपंचायतींच्या दर्शनी भागात महाज्योतीच्या योजनांची माहिती दिली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBCअन्य मागासवर्गीय जातीAurangabadऔरंगाबाद