शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

ज्ञानेश्वरांनंतरच आध्यात्मिक लोकशाहीचा उदय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 21:43 IST

औरंगाबाद : समाजाने ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाकारले. हरतºहेने त्रास देण्याचा प्रयत्न केला; पण याकडे साफ दुर्लक्ष करून ज्ञानदेवांनी त्याच समाजाच्या सुखसमृद्धीसाठी ईश्वराकडे प्रार्थना केली. महाराष्ट्रात अनेक संत उदयाला आले; पण आध्यात्मिक लोकशाहीचा उदय ज्ञानेश्वरांनंतरच झाला, अशा शब्दांत पार्थ बावस्कर यांनी ‘पसायदान’ या विषयावर निरुपण केले.

औरंगाबाद : समाजाने ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाकारले. हरतºहेने त्रास देण्याचा प्रयत्न केला; पण याकडे साफ दुर्लक्ष करून ज्ञानदेवांनी त्याच समाजाच्या सुखसमृद्धीसाठी ईश्वराकडे प्रार्थना केली. महाराष्ट्रात अनेक संत उदयाला आले; पण आध्यात्मिक लोकशाहीचा उदय ज्ञानेश्वरांनंतरच झाला, अशा शब्दांत पार्थ बावस्कर यांनी ‘पसायदान’ या विषयावर निरुपण केले.

एन-२ परिसरातील ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे दीपावलीनिमित्त १० नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पार्थ बावस्कर यांनी ‘पसायदान’ या विषयावर अभ्यासपूर्ण निरुपण करून ज्येष्ठांची मने जिंकून घेतली. शाम जावळीकर, आर. पी. दुसे, सरिता देशमुख आदींची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.

बावस्कर म्हणाले की, समाजाने नाकारल्यानंतरही आध्यात्मिक प्रगती सुरू ठेवून सर्वांना माफ करण्याचा आदर्श ज्ञानेश्वरांनी त्यांच्या जीवनातून घालून दिला. ज्ञानेश्वरीतील काही ओव्या आणि पसायदानातील प्रत्येक ओळीवर भाष्य करून त्यांनी ज्येष्ठांना खिळवून ठेवले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद