शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

ज्ञानेश्वरांनंतरच आध्यात्मिक लोकशाहीचा उदय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 21:43 IST

औरंगाबाद : समाजाने ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाकारले. हरतºहेने त्रास देण्याचा प्रयत्न केला; पण याकडे साफ दुर्लक्ष करून ज्ञानदेवांनी त्याच समाजाच्या सुखसमृद्धीसाठी ईश्वराकडे प्रार्थना केली. महाराष्ट्रात अनेक संत उदयाला आले; पण आध्यात्मिक लोकशाहीचा उदय ज्ञानेश्वरांनंतरच झाला, अशा शब्दांत पार्थ बावस्कर यांनी ‘पसायदान’ या विषयावर निरुपण केले.

औरंगाबाद : समाजाने ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाकारले. हरतºहेने त्रास देण्याचा प्रयत्न केला; पण याकडे साफ दुर्लक्ष करून ज्ञानदेवांनी त्याच समाजाच्या सुखसमृद्धीसाठी ईश्वराकडे प्रार्थना केली. महाराष्ट्रात अनेक संत उदयाला आले; पण आध्यात्मिक लोकशाहीचा उदय ज्ञानेश्वरांनंतरच झाला, अशा शब्दांत पार्थ बावस्कर यांनी ‘पसायदान’ या विषयावर निरुपण केले.

एन-२ परिसरातील ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे दीपावलीनिमित्त १० नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पार्थ बावस्कर यांनी ‘पसायदान’ या विषयावर अभ्यासपूर्ण निरुपण करून ज्येष्ठांची मने जिंकून घेतली. शाम जावळीकर, आर. पी. दुसे, सरिता देशमुख आदींची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.

बावस्कर म्हणाले की, समाजाने नाकारल्यानंतरही आध्यात्मिक प्रगती सुरू ठेवून सर्वांना माफ करण्याचा आदर्श ज्ञानेश्वरांनी त्यांच्या जीवनातून घालून दिला. ज्ञानेश्वरीतील काही ओव्या आणि पसायदानातील प्रत्येक ओळीवर भाष्य करून त्यांनी ज्येष्ठांना खिळवून ठेवले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद