शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

औरंगाबाद जिल्ह्यातील फक्त ३ हजार शेतकरी कुटुंबे निश्चित उत्पन्नास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 19:13 IST

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी आहे योजना

औरंगाबाद : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील फक्त ३ हजार शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. 

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष ६ हजार रुपये इतके आर्थिक साहाय्य ३ टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या आढावा कृषी, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेतला. यावेळी अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, एनआयसीचे जिल्हा समन्वयक थोरात यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

या योजनेच्या अंमलबजावणीविषयी अपर आयुक्त डॉ. फड म्हणाले, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १३५५ गावांचा समावेश आहे. ८ अ प्रमाणे एकूण खातेदार शेतकऱ्यांची संख्या ७ लाख १७ हजार १७९ एवढी आहे. माहिती संकलित झालेल्या गावांची संख्या १ हजार १४२ एवढी असून माहिती परिपूर्ण असलेल्या पात्र  कुटुंबांची संख्या ४८ हजार ९०३ एवढी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना