शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

औरंगाबाद जिल्ह्यातील फक्त ३ हजार शेतकरी कुटुंबे निश्चित उत्पन्नास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 19:13 IST

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी आहे योजना

औरंगाबाद : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील फक्त ३ हजार शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. 

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष ६ हजार रुपये इतके आर्थिक साहाय्य ३ टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या आढावा कृषी, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेतला. यावेळी अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, एनआयसीचे जिल्हा समन्वयक थोरात यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

या योजनेच्या अंमलबजावणीविषयी अपर आयुक्त डॉ. फड म्हणाले, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १३५५ गावांचा समावेश आहे. ८ अ प्रमाणे एकूण खातेदार शेतकऱ्यांची संख्या ७ लाख १७ हजार १७९ एवढी आहे. माहिती संकलित झालेल्या गावांची संख्या १ हजार १४२ एवढी असून माहिती परिपूर्ण असलेल्या पात्र  कुटुंबांची संख्या ४८ हजार ९०३ एवढी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना