शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

पाण्याच्या ४५ मिनिटांपैकी १५ मिनिटे नुसतीच हवा

By admin | Updated: October 29, 2016 00:52 IST

औरंगाबाद : हडको भागातील नागरिकांना ठरवून दिल्यानुसार ४५ मिनिटे पाणी कधीच मिळत नाही व पाणी आल्यास ४५ मिनिटांपैकी १५ मिनिटे नुसतीच हवा असते.

औरंगाबाद : हडको भागातील नागरिकांना ठरवून दिल्यानुसार ४५ मिनिटे पाणी कधीच मिळत नाही व पाणी आल्यास ४५ मिनिटांपैकी १५ मिनिटे नुसतीच हवा असते. ही गंभीर बाब असून, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, यासंदर्भात शिवसेना महिला आघाडीच्या औरंगाबाद मध्यच्या संघटक संगीता कृष्णा बोरसे व उपविभाग संघटक वंदना रमेश इधाटे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. त्यात त्या म्हणतात, हडको भागातील महिलांची एक बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यात मनपातर्फे ठरवून दिलेल्या वेळेत नळाला पाणी येत नाही व १५ मिनिटे तर नुसती हवा असते. काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी येणार नाही ंिकंवा केव्हा येणार हा मेसेजही मनपा कार्यालयाकडून मिळत नाही, मनपाने जनता दरबारमध्ये जनतेच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात, असा आग्रहही बोरसे- इधाटे यांनी धरला आहे. . गजानननगर येथील सरला कासलीवाल, छाया पैठणपगारे व बी. एस. म्हस्के यांच्या घरासमोरील विद्युत तारेवरच्या फांद्या तोडण्यात याव्यात अन्यथा मोठा अपघात होऊन मोठी जीवित हानी होऊ शकते, याकडेही मनपा उद्यान अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे मनपा उद्यानात रोजच काही विशिष्ट मंडळी माती नेणे, दूर्वा तोडत बसणे, झाडांची पाने, फुले, फांद्या तोडणे हे प्रकार करीत आहेत. काही शेजाऱ्यांनी आपल्या भिंतीलगतची झाडे तोडून टाकण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.