शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

शेतीच्या वादातून वृद्धाचा खून

By admin | Updated: May 10, 2017 00:47 IST

अंबड : शेतजमिनीच्या वादातून वृध्दाचा विषारी औषध पाजून खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील वाघलखेडा येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : शेतजमिनीच्या वादातून वृध्दाचा विषारी औषध पाजून खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील वाघलखेडा येथे घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील वाघलखेडा येथे मुळक व शेळके कुटुंबियांंमध्ये शेतजमिनीचा वाद होता. ३ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उत्तम शंकर मुळक (७०) व त्यांची सुन मंगलबाई पांडुरंग मुळक (३५) हे आपल्या शेतात काम करत असताना श्रीरंग हरीभाऊ शेळके, विष्णू श्रीरंग शेळके, कृष्णा श्रीरंग शेळके व परमेश्वर श्रीरंग शेळके (सर्व रा. वाघलखेडा) हे शेतात आले व हे शेत आमचे आहे असे म्हणून बळजबरीने नांगरणी करु लागले. यावेळी त्यांना विरोध करणाऱ्या उत्तम मुळक व मंगलबाई मुळक या दोघांना चारही जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी त्यांनी वृध्द उत्तम मुळक यांना पकडून बळजबरीने विषारी द्रव पाजल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विषारी द्रव शरीरात गेल्याने प्रकृती गंभीर झालेल्या उत्तम मुळक यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा ८ मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास रुग्णालयात मृत्यु झाला. याप्रकरणी मंगलबाई पांडुरंग मुळक यांच्या तक्रारीवरुन श्रीरंग शेळके, विष्णु शेळके, कृष्णा शेळके व परमेश्वर शेळके या चौघांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.