शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी

By admin | Updated: September 3, 2016 00:30 IST

परळी : राज्यात युती शासन करत असलेले काम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचून त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे होत आहे की नाही? याचा आढावा घेण्यासाठी राज्यात

परळी : राज्यात युती शासन करत असलेले काम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचून त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे होत आहे की नाही? याचा आढावा घेण्यासाठी राज्यात शिवसेनेचे मंत्री दौरे करत आहेत. याचाच एक भाग म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी विविध योजनांची माहिती घेऊन रखडलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या मंत्र्यांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. २ सप्टेंबर रोजी दादाजी भुसे यांनी तालुक्यातील विवीध गावांची पाहणी केली. दरम्यान शिरसाळा गोवर्धन हिवरा, कासारवाडी-रामेवाडी, कौडगाव घोडा हुडा, गाढे पिंपळगाव येथील शिवजलक्रांतीच्या बंधाऱ्यावर जाऊन भुसे आणि गावकऱ्यांनी जलपूजन केले. गावकऱ्यांशी संवाद साधून सध्याच्या पीकअवस्थेची व पावसाची माहिती घेतली.यावेळी जिल्हा प्रमुख बाळासाहेब पिंगळे, युवासेना जिल्हा प्रमुख सुशील पिंगळे, तालुका प्रमुख वैजनाथ सोळंके, शहर प्रमुख राजेश विभूते, वैजनाथ माने, उपशहर प्रमुख अभिजित धाकपाडे, रमेश भोईटे, गंगाधर साबळे, परमेश्वर कोचे, हनुमान भारती, तुकाराम फपाळ, शंकर डाके, संतोष भारती, रूपेश गायकवाड, कैलास कावरे, कैलास व्यवहारे, संतोष भोसले, जगमित्र पौळ, राजेश निर्मळ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)