शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आचारसंहितेच्या धसक्याने अधिकारी -कर्मचाऱ्यांचा व्हाटस् अ‍ॅप ग्रुपला रामराम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 20:27 IST

आचारसंहितेच्या काळात सोशल मीडियावर असलेल्या राजकीय ग्रुपमध्ये राहणे टाळण्याच्या सूचना

लासूर स्टेशन (औरंगाबाद) : सोशल मीडिया यंदाच्या निवडणुकीत आचारसंहितेच्या कक्षेत आल्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. आचारसंहितेचा भंग करणारी एखादी राजकीय पोस्ट आपल्याला चांगलीच डोकेदुखी ठरू शकते, त्यामुळे व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट झालेले बरे, असे म्हणत अनेक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्हाट्स अ‍ॅप ग्रुपला रामराम ठोकला आहे.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपरिचित असलेल्या युवकांसह नागरिकांनी तयार केलेल्या व्हाटस् अ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतलेले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक  पोस्ट टाकल्या जातात. परंतु आता लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भीती वाटू लागली आहे. एखादी पोस्ट आपल्या अंगलट येऊ नये म्हणून त्या पहिलेच ‘लेफ्ट’ झालेले बरे, असे म्हणून ग्रामीण भागातील अधिकारी-कर्मचारी सोशल मीडियापासून दूर जात आहेत.

आचारसंहितेच्या काळात सोशल मीडियावर असलेल्या राजकीय ग्रुपमध्ये राहणे टाळावे, अशा आम्हाला सूचना असतात. राजकीय वक्तव्यांशी आमचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे निवडणूक काळात सोशल मीडियापासून बाजूला झाल्याची प्रतिक्रिया ‘आपलं लासूर सुंदर लासूर’ या व्हाटस् अ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडलेले गटविकास अधिकारी विद्याधर पाटील यांनी दिली.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद