शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या शाळांत पोषण आहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:33 IST

जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. मात्र जिल्ह्यातील निम्म्या शाळेतील पोषण आहार मागील आठ दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. धान्यादी मालाचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराचा कालावधी ८ आॅगस्ट रोजी संपुष्टात आल्याने अनेक अडचणींणा तोंड द्यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. मात्र जिल्ह्यातील निम्म्या शाळेतील पोषण आहार मागील आठ दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. धान्यादी मालाचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराचा कालावधी ८ आॅगस्ट रोजी संपुष्टात आल्याने अनेक अडचणींणा तोंड द्यावे लागत आहे.जि. प. च्या पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. परंतु जिल्ह्यात शासनाची अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या योजनेकडे मात्र संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वेळेत तांदुळ व धान्यादी मालाचे वाटप होत नाही, तर कधी पुरवठादाराचा कालावधी संपुष्टात आल्याने वेळेत धान्यादी माला वाटप होत नाही. या ताळमेळात मात्र विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागते. काही शाळांतील तांदूळ शिल्लक असल्याने तेथील विद्यार्थ्यांना आहार मिळाला असला तरी अनेक शाळांमध्ये तुटवडा निर्माण झाल्याने त्यांना पोषकतेपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात योजना बारगळणार नाही, याची काळजी घेत आता पुरवठादारास मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु जि. प. च्या पोषण आहार विभागातून केवळ उडवा-उडवीचे उत्तरे ऐकवयास मिळत आहेत. याबाबत नुकतीच जि.प.सदस्य सतीश पाचपुते यांनीही तक्रार केली आहे. यामुळे पहिली ते आठवीतील तब्बल ९८ हजार विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहणार असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.यात कळमनुरी-१९२0२, हिंगोली-१४८१५, सेनगाव-२२७0७, औंढा-१७१0८, वसमत-२५0९५ अशी असल्याचे म्हटले.