शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

निम्म्या शाळांत पोषण आहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:33 IST

जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. मात्र जिल्ह्यातील निम्म्या शाळेतील पोषण आहार मागील आठ दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. धान्यादी मालाचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराचा कालावधी ८ आॅगस्ट रोजी संपुष्टात आल्याने अनेक अडचणींणा तोंड द्यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. मात्र जिल्ह्यातील निम्म्या शाळेतील पोषण आहार मागील आठ दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. धान्यादी मालाचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराचा कालावधी ८ आॅगस्ट रोजी संपुष्टात आल्याने अनेक अडचणींणा तोंड द्यावे लागत आहे.जि. प. च्या पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. परंतु जिल्ह्यात शासनाची अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या योजनेकडे मात्र संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वेळेत तांदुळ व धान्यादी मालाचे वाटप होत नाही, तर कधी पुरवठादाराचा कालावधी संपुष्टात आल्याने वेळेत धान्यादी माला वाटप होत नाही. या ताळमेळात मात्र विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागते. काही शाळांतील तांदूळ शिल्लक असल्याने तेथील विद्यार्थ्यांना आहार मिळाला असला तरी अनेक शाळांमध्ये तुटवडा निर्माण झाल्याने त्यांना पोषकतेपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात योजना बारगळणार नाही, याची काळजी घेत आता पुरवठादारास मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु जि. प. च्या पोषण आहार विभागातून केवळ उडवा-उडवीचे उत्तरे ऐकवयास मिळत आहेत. याबाबत नुकतीच जि.प.सदस्य सतीश पाचपुते यांनीही तक्रार केली आहे. यामुळे पहिली ते आठवीतील तब्बल ९८ हजार विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहणार असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.यात कळमनुरी-१९२0२, हिंगोली-१४८१५, सेनगाव-२२७0७, औंढा-१७१0८, वसमत-२५0९५ अशी असल्याचे म्हटले.