शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

शेतकरी आत्महत्यांचा आकडा १९४ वर

By admin | Updated: March 14, 2016 00:55 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात अडीच महिन्यांत शेतकरी आत्महत्यांचा आकडा दोनशेच्या घरात पोहोचला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात अडीच महिन्यांत शेतकरी आत्महत्यांचा आकडा दोनशेच्या घरात पोहोचला आहे. शासकीय मदतीस विलंब होत असून शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी नेमलेल्या मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शनही कागदावरच असल्याचे दिसते आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ३४ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल बीडमध्ये ३१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. तीन-चार वर्षांपासून सततचा दुष्काळ, कमी पाऊस, घटलेले शेतीचे उत्पादन, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेले नुकसान, कर्जांचा डोंगर, कुटुंबाच्या उदरनिवार्हाची तसेच मुला-मुलींच्या शिक्षण, लग्नाच्या चिंतेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.गेल्या वर्षात सुमारे ११५० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले. आत्महत्यांचे हे सत्र २०१६ मध्येही कायम राहिले. विभागातील हिंगोली वगळता इतर सातही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. २०१६ मध्ये जानेवारी ते ७ मार्च या कालावधीत १९४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी ६५ शेतकऱ्यांचे कुटुंब शासनाच्या एक लाख रुपयांच्या मदतीस पात्र ठरले. तर ४२ आत्महत्या या निकषात न बसल्याने अपात्र ठरविण्यात आल्या.