शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

आता भाज्यांनीही गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:14 IST

महागाईचा विळखा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत असून डाळीनंतर आता दोडके, फुलकोबी, गवार या फळभाज्यांचे दर  १०० रूपयांच्याही पुढे गेले आहेत.

औरंगाबाद : महागाईचा विळखा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत असून डाळीनंतर आता दोडके, फुलकोबी, गवार या फळभाज्यांचे दर  १०० रूपयांच्याही पुढे गेले आहेत.

अतिवृष्टीमुळे शेतातच भाज्या खराब होत असून आवक कमी झाली आहे. जाधव वाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात निम्म्याने भाज्यांची आवक घटली आहे. औरंगपुरा भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांकडील भाज्यांच्या टोपल्या रिकाम्या दिसत आहेत. 

आवक घटल्याने भाज्यांचे भाव मागील १० दिवसांत किलोमागे २० ते ३० रूपयांनी वाढले आहेत. गेल्या महिन्यात ६० ते ८० रूपये किलोने विक्री होणारे दोडके, फुलकोबी, गवार शेंगा, चवळी आता ८० ते १०० रूपयांना मिळत आहे. २० ते ३० रूपयांना मिळणारी पत्ताकोबी ५० ते ६०  रूपयांना विकली  जात आहे. भेंडी व गाजराचे भाव ८० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. लवंगी मिरची ६० ते ८० रूपये, काकडा मिरची १०० ते १२०  रूपचे किलो झाली आहे. फक्त टोमेटोची आवक वाढल्याने ते २० ते ३० रूपयांनी कमी होऊन ४० ते ५० रूपये किलो या दराने मिळत आहेत.

टॅग्स :MarketबाजारInflationमहागाईvegetableभाज्या