शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

आता उमेदवारांसाठी रात्र वैऱ्याचीच...!

By admin | Updated: October 14, 2014 00:32 IST

जालना : गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात सर्वच उमेदवारांनी रात्रीचा दिवस करून केलेल्या प्रचाराचा कालावधी संपला. परंतु मतदानाच्या आदल्या दिवशीची

जालना : गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात सर्वच उमेदवारांनी रात्रीचा दिवस करून केलेल्या प्रचाराचा कालावधी संपला. परंतु मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र वैऱ्याचीच असल्याने सर्व उमेदवार व त्यांचे समर्थक ही रात्र जागूनच काढणार, असे चित्र आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांवर पोलिस यंत्रणाही बारीक लक्ष ठेवून आहे. गेल्या ३० वर्षांच्या काळात जिल्ह्यात प्रथमच विधानसभेची निवडणूक पाचही मतदारसंघांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होईल, अशी चिन्हे आहेत. जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून नशीब आजमावित आहेत. त्यामुळे सर्वजण प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडेपर्यंत करडी नजर असणार आहे. दररोज प्रचार, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, व्यवस्था इत्यादींमुळे उमेदवारांना चार तासांचीच झोप मिळाली. सोमवारी प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना थोडीफार उसंत मिळाली असली तरी कार्यकर्त्यांच्या गराड्यातून ते सुटले नाहीत. मतदानाच्या दिवशी अधिक दक्ष राहण्याच्या सूचना उमेदवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. त्यासाठी प्रत्येक उमेदवारांनी कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट करून त्यांच्यावर निवडणुकीसाठीची जबाबदारी सोपविली. १५ आॅक्टोबर रोजी मतदान असल्याने १४ तारखेची रात्रही जागून काढली जाणार आहे. (प्रतिनिधी)