शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आता उमेदवारांसाठी रात्र वैऱ्याचीच...!

By admin | Updated: October 14, 2014 00:32 IST

जालना : गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात सर्वच उमेदवारांनी रात्रीचा दिवस करून केलेल्या प्रचाराचा कालावधी संपला. परंतु मतदानाच्या आदल्या दिवशीची

जालना : गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात सर्वच उमेदवारांनी रात्रीचा दिवस करून केलेल्या प्रचाराचा कालावधी संपला. परंतु मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र वैऱ्याचीच असल्याने सर्व उमेदवार व त्यांचे समर्थक ही रात्र जागूनच काढणार, असे चित्र आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांवर पोलिस यंत्रणाही बारीक लक्ष ठेवून आहे. गेल्या ३० वर्षांच्या काळात जिल्ह्यात प्रथमच विधानसभेची निवडणूक पाचही मतदारसंघांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होईल, अशी चिन्हे आहेत. जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून नशीब आजमावित आहेत. त्यामुळे सर्वजण प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडेपर्यंत करडी नजर असणार आहे. दररोज प्रचार, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, व्यवस्था इत्यादींमुळे उमेदवारांना चार तासांचीच झोप मिळाली. सोमवारी प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना थोडीफार उसंत मिळाली असली तरी कार्यकर्त्यांच्या गराड्यातून ते सुटले नाहीत. मतदानाच्या दिवशी अधिक दक्ष राहण्याच्या सूचना उमेदवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. त्यासाठी प्रत्येक उमेदवारांनी कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट करून त्यांच्यावर निवडणुकीसाठीची जबाबदारी सोपविली. १५ आॅक्टोबर रोजी मतदान असल्याने १४ तारखेची रात्रही जागून काढली जाणार आहे. (प्रतिनिधी)