शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

आता मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरची नावे बदला; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

By मुजीब देवणीकर | Updated: February 28, 2023 20:39 IST

३४ वर्षे नामांतराच्या मुद्द्यावर घाणेरडे राजकारण करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही प्रचंड आदर करतो. औरंगाबाद शहराशी त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांचे नाव शहराला देण्यात आले. आता याच धर्तीवर राज्य आणि केंद्र शासनाने मुंबईचे छत्रपती शिवाजी राजे महानगर, पुण्याचे फुलेनगर, कोल्हापूरचे छत्रपती शाहूनगर, नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरी, मालेगावचे माैलाना आझाद असे नामकरण करावे, अशी मागणी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी केली.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. या मुद्द्यावर काही मंडळी हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये माध्यमेही आघाडीवर असल्याचा आरोप त्यांनी केला. मुळात चारशे वर्षांपूर्वी शहराचे नाव खडकी होते. त्यानंतर मलिक अंबरने नवे शहर वसविले. अंबराबाद, खडकी या नावांचा विचार का झाला नाही? ३४ वर्षे नामांतराच्या मुद्द्यावर घाणेरडे राजकारण करण्यात आले. भाजपला महाराष्ट्रात औरंगाबाद नाव चालत नाही. बिहारमध्येही एक औरंगाबाद आहे. तेथील खासदार तर भाजपचा आहे. बिहारचे औरंगाबाद तुम्हाला चालते मग महाराष्ट्रातील औरंगाबाद का नाही? सर्वोच्च न्यायालयाने शहराची नावे बदलण्याच्या मुद्द्यावर चांगली टिप्पणी केल्याचे इम्तियाज यांनी नमूद केले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन