शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

आता मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरची नावे बदला; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

By मुजीब देवणीकर | Updated: February 28, 2023 20:39 IST

३४ वर्षे नामांतराच्या मुद्द्यावर घाणेरडे राजकारण करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही प्रचंड आदर करतो. औरंगाबाद शहराशी त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांचे नाव शहराला देण्यात आले. आता याच धर्तीवर राज्य आणि केंद्र शासनाने मुंबईचे छत्रपती शिवाजी राजे महानगर, पुण्याचे फुलेनगर, कोल्हापूरचे छत्रपती शाहूनगर, नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरी, मालेगावचे माैलाना आझाद असे नामकरण करावे, अशी मागणी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी केली.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. या मुद्द्यावर काही मंडळी हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये माध्यमेही आघाडीवर असल्याचा आरोप त्यांनी केला. मुळात चारशे वर्षांपूर्वी शहराचे नाव खडकी होते. त्यानंतर मलिक अंबरने नवे शहर वसविले. अंबराबाद, खडकी या नावांचा विचार का झाला नाही? ३४ वर्षे नामांतराच्या मुद्द्यावर घाणेरडे राजकारण करण्यात आले. भाजपला महाराष्ट्रात औरंगाबाद नाव चालत नाही. बिहारमध्येही एक औरंगाबाद आहे. तेथील खासदार तर भाजपचा आहे. बिहारचे औरंगाबाद तुम्हाला चालते मग महाराष्ट्रातील औरंगाबाद का नाही? सर्वोच्च न्यायालयाने शहराची नावे बदलण्याच्या मुद्द्यावर चांगली टिप्पणी केल्याचे इम्तियाज यांनी नमूद केले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन