शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

आता मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरची नावे बदला; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

By मुजीब देवणीकर | Updated: February 28, 2023 20:39 IST

३४ वर्षे नामांतराच्या मुद्द्यावर घाणेरडे राजकारण करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही प्रचंड आदर करतो. औरंगाबाद शहराशी त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांचे नाव शहराला देण्यात आले. आता याच धर्तीवर राज्य आणि केंद्र शासनाने मुंबईचे छत्रपती शिवाजी राजे महानगर, पुण्याचे फुलेनगर, कोल्हापूरचे छत्रपती शाहूनगर, नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरी, मालेगावचे माैलाना आझाद असे नामकरण करावे, अशी मागणी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी केली.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. या मुद्द्यावर काही मंडळी हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये माध्यमेही आघाडीवर असल्याचा आरोप त्यांनी केला. मुळात चारशे वर्षांपूर्वी शहराचे नाव खडकी होते. त्यानंतर मलिक अंबरने नवे शहर वसविले. अंबराबाद, खडकी या नावांचा विचार का झाला नाही? ३४ वर्षे नामांतराच्या मुद्द्यावर घाणेरडे राजकारण करण्यात आले. भाजपला महाराष्ट्रात औरंगाबाद नाव चालत नाही. बिहारमध्येही एक औरंगाबाद आहे. तेथील खासदार तर भाजपचा आहे. बिहारचे औरंगाबाद तुम्हाला चालते मग महाराष्ट्रातील औरंगाबाद का नाही? सर्वोच्च न्यायालयाने शहराची नावे बदलण्याच्या मुद्द्यावर चांगली टिप्पणी केल्याचे इम्तियाज यांनी नमूद केले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन