शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

आता औरंगाबादहून राज्यराणी एक्स्प्रेसने ७ तासांत मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 13:29 IST

सकाळी १०.०७ वाजता ही रेल्वे सीएसटी मुंबई येथे दाखल होईल.

ठळक मुद्देमुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस ही रेल्वे १० जानेवारीपासून नांदेडहून धावणार आहे. नांदेड ते मुंबई असे ६०७ कि.मी.चे अंतर ही रेल्वे १२ तासांत पूर्ण करणार

औरंगाबाद : मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस ही रेल्वे १० जानेवारीपासून नांदेडहून धावणार आहे. या रेल्वेचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. नांदेड येथून रात्री १० वाजता ही रेल्वे सुटेल आणि औरंगाबादला पहाटे २.३५ वाजता दाखल होईल. त्यानंतर १० मिनिटांच्या थांब्यानंतर ही रेल्वे २.४५ वाजता पुढे रवाना होईल. जवळपास ७ तासांनी म्हणजे सकाळी १०.०७ वाजता ही रेल्वे सीएसटी मुंबई येथे दाखल होईल.

मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. रेल्वेचे वेळापत्रक आणि थांबे समोर आले. या रेल्वेला लासूर आणि रोटेगाव येथे थांबा राहणार आहे. ही रेल्वे लासूर येथे पहाटे ३.१४ येईल आणि ३.१५ वाजता रवाना होईल, तर रोटेगाव येथे ४.०१ वाजता येईल आणि ४.०२ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. औरंगाबादसह या दोन्ही ठिकाणाहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा होणार आहे. नांदेड ते मुंबई असे ६०७ कि.मी.चे अंतर ही रेल्वे १२ तासांत पूर्ण करणार आहे. ५० कि.मी. प्रतितास या गतीने ही रेल्वे धावणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

नंदिग्राम, ‘देवगिरी’ नंतर रेल्वे मुंबईसाठी आजघडीला जनशताब्दी, तपोवन, नंदिग्राम, देवगिरी एक्स्प्रेसशिवाय अन्य रेल्वे नाही. राज्यराणी एक्स्प्रेसमुळे  मुंबईसाठी आणखी एक रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबादNandedनांदेडMumbaiमुंबई