शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

एक धडा नव्हे, शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेशाचा विचार: चंद्रकांत पाटील

By योगेश पायघन | Updated: December 9, 2022 16:34 IST

शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत तरुण पिढीला संपूर्ण माहिती हवी

औरंगाबाद: नवीन शैक्षणिक धोरण याबाबत स्पष्टता येण्यासाठीसाठी कार्यशाळा होतेय. सध्याच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांवर दोन पानी धडा आहे. आता १००-२०० पानाचे पुस्तक नव्या अभ्यासक्रमात घेता येईल का? याचा विचार आम्ही करतोय, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. ते शहरातील वंदे मातरम् सभागृहाच्या लोकार्पण समारंभात बोलत होते.

राज्यात येत्या वर्षांपासून नव्या शैक्षणिक धोरणाची विद्यापीठात अंमलबजावणी होणार आहे. यानुसार तीन वर्षांचे पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा होणारा आहे. तसेच अभ्यासक्रमातील अनेक बदल नव्या शैक्षणिक धोरणात आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन अभ्यासक्रमात काय असू शकते यावर भाष्य केले आहे.

ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली. काय झाले तर काय करायचे हे विचार मंथन करुन त्यांनी घटना लिहिली. त्यामुळे आतापर्यंत कधी घटनात्मक पेच निर्माण झाला नाही. त्या बाबासाहेबांचा जन्म कुठं झाला, त्यांनी किती पुस्तके लिहिली, त्यांचे आंबेडकर नाव कसे झाले, हे तरुण पिढीला अभ्यासता यावे, अशा पद्धतीने नव्या अभ्यासक्रमात बदल केले जातील. तसेच वंदे मातरम् सभागृहाचे उद्घाटन करताना आजही वंदे मातरम्  म्हणायला विरोध करणारे आहेत. त्या वंदे मातरम् , द्वैतअद्वैत आजच्या पिढीला शिकण्याची गरज आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाAurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज