शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

'उमेदवारी जाहीर होईपर्यंत माघार नाही'; अंबादास दानवेंचा लोकसभा लढण्याचा दावा कायम

By बापू सोळुंके | Updated: March 21, 2024 17:59 IST

मागील दोन लोकसभा निवडणुकीपासून आपण पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागत आहोत.

छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे ,जोपर्यंत पक्ष कोणाचीही उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत आपण माघार घेणार नसल्याचा दावा, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यां पत्रकार परिषदेत केला .

आ. दानवे म्हणाले, मागील दोन लोकसभा निवडणुकीपासून आपण पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागत आहोत. आताही उमेदवारी मागितली असल्याचा पुनरुच्चार करत दानवे म्हणाले, पक्षाने पक्षाने अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही, यामुळे पक्षाची उमेदवारी घोषित होईपर्यंत आपला दावा कायम असेल. खैरे यांना तिकीट दिल्यास ते ४० गावात गेले तर मी ८० गावात जाऊन प्रचार करू असेही आ. दानवे म्हणाले . राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे का ?या प्रश्नाचे उत्तर देताना एखाद्याला डोक्यावर घ्यायचं आणि खाली उतरायचं ही भाजपची जुनीच पद्धतच असल्याची टीकाही त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत होईल असे काहीही करणार ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला आघाडीला चहाला बोलावले की त्यांची नाराजी जाईलनिवडणुकीच्या तोंडावर छत्रपती चंद्रकांत खैरे आणि तुमच्यातील वाद तसेच पक्षप्रमुखांना भेटून दिल्यामुळे नाराज झालेले महिला आघाडी याचा पक्षाला फटका बसेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना दानवे म्हणाले तिकीट मागणे म्हणजे काही वाद नाही. दुसरीकडे महिला आघाडी यांना सकाळी साडेअकराची वेळ देण्यात आली होती. त्या नऊ वाजता आल्या यामुळे त्यांची भेट झाली नाही. महिला आघाडीला सायंकाळी चहा पिण्यास बोलवले की त्यांची नाराजी दूर होते ,असा दावा आमदार दानवे यांनी केला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबाद