शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

खाजगी ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार, उच्च न्यायालयाचा सुरू अवमान: असीम सरोदे

By संतोष हिरेमठ | Updated: October 18, 2022 14:17 IST

बस तपासणी सोबत दर किती आकारले जातात ,  याबाबत तपासणी केली पाहिजे.

औरंगाबाद : खाजगी ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार सुरू आहे. प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करण्यात येत आहे. कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती भाडे राहील, याचे फलक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी लावले पाहिजे. परंतु तसे काहीही होत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान सुरू आहे, असे अ‍ॅड.असीम सरोदे म्हणाले.

पत्रकार परिषदेत संवाद साधताना अ‍ॅड.असीम सरोदे म्हणाले, सुट्ट्यांच्या कालावधीत किती दर राहतील, याबाबत तपशील असावा. बस तपासणी सोबत दर किती आकारले जातात ,  याबाबत तपासणी केली पाहिजे. गरिबाच्या व्यवसायाची तपासणी होते. पण धनदांडग्या लोकांच्या व्यवसायांची तपासणी का होत नाही. न्यायाधीशांनी स्वतः दखल घ्यायला हवी. आरटीओ आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करावी. टप्पा वाहतूक खाजगी बसला मंजुरी नाही.

बसवर कारवाई व्हावी, आम्ही देखील तिकीट जमा करून याचिका दखल करू शकतो. मात्र आम्ही कितीवेळा करायचं. लोकांना जाणीव व्हायला हवी. महाराष्ट्रात दीड लाख खाजगी बस चालतात. सरकारने चांगल्या बसेस आणायला काय अडचण आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनHigh Courtउच्च न्यायालय