शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

कर्जमुक्त झालेला एकही शेतकरी दिसला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 06:22 IST

आदित्य ठाकरे; बेरोजगारांचा आक्रोश

औरंगाबाद : जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा मी आज पूर्ण करीत आहे. आतापर्यंत ७६ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले. राज्यात मला बेरोजगारी, शेतकऱ्यांचा आक्रोश प्रचंड असल्याचे दिसून आले. शासनाने अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली असली, तरी अद्यापपर्यंत एकही कर्जमुक्त झालेला शेतकरी मला दिसून आलेला नाही. शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर यंत्रणेत कुठेतरी दोष असल्याची जाणीव होत आहे. या त्रुटी भरून काढाव्या लागतील, असे मत शनिवारी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. चार हजार किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत केला आहे. नागरिकांचे गाºहाणे ऐकून घेत आहे. लोकसभेत शिवसेनेला मतदान केल्यामुळे आभार मानत आहे. विरोधात मतदान केले असेल तर त्यांचे मन वळविण्याचा मी प्रयत्न करतोय, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.‘स्किल बेस इनकमिंग’नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल आपले मत काय, या थेट प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी बगल दिली. आम्ही स्कील बेस इनकमिंगवर भर देतोय. भविष्यात पक्षाला, राज्याला ज्यांच्यापासून फायदा होईल, त्यांनाच पक्षात प्रवेश देत आहोत. आपल्याला मुख्यमंत्री बनायला आवडेल का? मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल? यावरही त्यांनी थेट उत्तर दिले नाही. आम्ही दोघेही हिंदुत्ववादी आहोत. राज्यासाठी दोघे मिळून काम करू इच्छितो, असे ते म्हणाले.

...तरच मी निवडणूक लढणारविधानसभा निवडणूक कोठून लढविणार यावर आदित्य म्हणाले की, वरळी, दिग्रज, मालेगाव येथून कार्यकर्त्यांची मागणी होत आहे. माझी कर्मभूमी संपूर्ण महाराष्टÑ आहे. जनतेने आदेश दिला तरच मी लढणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना