शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

मनपा २०० कोटींच्या रस्त्यांचा प्रस्ताव देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:24 IST

शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. महापालिका पुढील आठवड्यात रस्त्यांची यादीच शासनाकडे सादर करणार आहे. या प्रस्तावात मनपा २०० कोटी रुपयांची मागणी करणार आहे. ७५ कोटी रुपये शासनाने दुसºया टप्प्यात द्यावेत, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्दे१२५ कोटींची घोषणा : दुसऱ्या टप्प्यात ७५ कोटी द्या

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. महापालिका पुढील आठवड्यात रस्त्यांची यादीच शासनाकडे सादर करणार आहे. या प्रस्तावात मनपा २०० कोटी रुपयांची मागणी करणार आहे. ७५ कोटी रुपये शासनाने दुसºया टप्प्यात द्यावेत, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.जून २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये दिले. या निधीतील रस्त्यांची कामे आता सुरू होत आहेत. या कामांचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्र्यांनी आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. मागील २३ दिवसांमध्ये मनपाला रस्त्यांची यादी तयार करता आली नाही. सर्वसाधारण सभेने रस्त्यांची यादी तयार करण्याचे अधिकार महापौर व इतर पदाधिकाºयांना दिले आहेत. सर्व पदाधिकारी बसून यादी तयार करायला तयार नाहीत. शिवसेना-भाजप युतीमधील अंतर्गत वाद याला कारणीभूत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येणाºया आठ दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांकडे यादी सादर करण्यात येणार आहे. यादीत २०० कोटींची मागणी करण्यात येईल.डिफर पेमेंटचे काम लांबणीवरराज्य शासनाने २०० कोटी रुपये देण्यास होकार दिला तर डिफर पेमेंटमधील ७५ कोटींच्या रस्त्यांचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे. १२५ कोटींच्या निधीतून नवीन रस्ते निवडून काम करण्याचा मनोदय मनपा पदाधिकाºयांचा आहे. डिफर पेमेंटची यादी भाजपने तयार केली होती. त्यामध्ये भाजप नगरसेवकांचे सर्वाधिक वॉर्ड आहेत. त्यामुळे या यादीला दुसºया टप्प्यात ठेवण्याचा विचार सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत.आचारसंहितेचे सावटलोकसभा निवडणुकांसाठी लवकरच आचारसंहिता लागेल, अशी शक्यता आहे. मार्चमध्ये आचारसंहिता सुरू झाल्यास मनपाला निविदा काढता येणार नाहीत. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य शासनाकडून १२५ आणि ७५ कोटींच्या रस्त्यांची मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर लगेचच निविदा प्रक्रियेला सुरुवात करावी लागणार आहे.सक्षम कार्यकारी अभियंत्याची गरजराज्य शासनाकडून प्राप्त निधीतील रस्त्यांची कामे करण्यासाठी मनपाने स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. यात एक कार्यकारी अभियंता, एक उपअभियंता, प्रकल्प सल्लागार समितीचा समावेश आहे. सक्षम कार्यकारी अभियंता या विभागाला नसल्याने १०० कोटींतील रस्त्यांच्या कामांसाठी प्रचंड विलंब होत आहे.-------------

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा