शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

मनपा २०० कोटींच्या रस्त्यांचा प्रस्ताव देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:24 IST

शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. महापालिका पुढील आठवड्यात रस्त्यांची यादीच शासनाकडे सादर करणार आहे. या प्रस्तावात मनपा २०० कोटी रुपयांची मागणी करणार आहे. ७५ कोटी रुपये शासनाने दुसºया टप्प्यात द्यावेत, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्दे१२५ कोटींची घोषणा : दुसऱ्या टप्प्यात ७५ कोटी द्या

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. महापालिका पुढील आठवड्यात रस्त्यांची यादीच शासनाकडे सादर करणार आहे. या प्रस्तावात मनपा २०० कोटी रुपयांची मागणी करणार आहे. ७५ कोटी रुपये शासनाने दुसºया टप्प्यात द्यावेत, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.जून २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये दिले. या निधीतील रस्त्यांची कामे आता सुरू होत आहेत. या कामांचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्र्यांनी आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. मागील २३ दिवसांमध्ये मनपाला रस्त्यांची यादी तयार करता आली नाही. सर्वसाधारण सभेने रस्त्यांची यादी तयार करण्याचे अधिकार महापौर व इतर पदाधिकाºयांना दिले आहेत. सर्व पदाधिकारी बसून यादी तयार करायला तयार नाहीत. शिवसेना-भाजप युतीमधील अंतर्गत वाद याला कारणीभूत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येणाºया आठ दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांकडे यादी सादर करण्यात येणार आहे. यादीत २०० कोटींची मागणी करण्यात येईल.डिफर पेमेंटचे काम लांबणीवरराज्य शासनाने २०० कोटी रुपये देण्यास होकार दिला तर डिफर पेमेंटमधील ७५ कोटींच्या रस्त्यांचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे. १२५ कोटींच्या निधीतून नवीन रस्ते निवडून काम करण्याचा मनोदय मनपा पदाधिकाºयांचा आहे. डिफर पेमेंटची यादी भाजपने तयार केली होती. त्यामध्ये भाजप नगरसेवकांचे सर्वाधिक वॉर्ड आहेत. त्यामुळे या यादीला दुसºया टप्प्यात ठेवण्याचा विचार सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत.आचारसंहितेचे सावटलोकसभा निवडणुकांसाठी लवकरच आचारसंहिता लागेल, अशी शक्यता आहे. मार्चमध्ये आचारसंहिता सुरू झाल्यास मनपाला निविदा काढता येणार नाहीत. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य शासनाकडून १२५ आणि ७५ कोटींच्या रस्त्यांची मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर लगेचच निविदा प्रक्रियेला सुरुवात करावी लागणार आहे.सक्षम कार्यकारी अभियंत्याची गरजराज्य शासनाकडून प्राप्त निधीतील रस्त्यांची कामे करण्यासाठी मनपाने स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. यात एक कार्यकारी अभियंता, एक उपअभियंता, प्रकल्प सल्लागार समितीचा समावेश आहे. सक्षम कार्यकारी अभियंता या विभागाला नसल्याने १०० कोटींतील रस्त्यांच्या कामांसाठी प्रचंड विलंब होत आहे.-------------

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा