शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

महापालिका मोठा निर्णय घेणार; नवीन वर्षात स्मार्ट सिटी बस स्वतः चालवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 16:40 IST

एसटीसोबतचा करार होणार रद्द, एसटी महामंडळाच्या स्वत:च्या काही समस्या आहेत, मर्यादा आहेत. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे.

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेने ३७ कोटी रु. खर्च करून १०० बसेस खरेदी केल्या. बस चालविणे, प्रवाशांकडून तिकीट वसूल करण्यासाठी कुशल मनुष्यबळ नव्हते. एसटी महामंडळाकडून पाच वर्षांसाठी मनुष्यबळ घेण्यात आले. हा करार लवकरच रद्द करून बससेवा स्वतंत्रपणे चालविण्याचा मनोदय स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला.

मागील काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे शहर बससेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना कारण नसताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पांडेय यांनी नमूद केले की, नवीन वर्षात महापालिका व स्मार्ट सिटीची यंत्रणा बससेवा स्वतंत्रपणे चालवण्याचा विचार करेल, त्या दृष्टीने नियोजनदेखील केले जात आहे. 

एसटी महामंडळाच्या स्वत:च्या काही समस्या आहेत, मर्यादा आहेत. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. स्वतंत्रपणे बससेवा चालवण्याचे सूतोवाच करून पांडेय यांनी एसटीसोबत केलेला सामंजस्य करार रद्द केला जाणार असल्याचे संकेत दिले. एसटीसोबतचा करार रद्द होणार का, असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, २०२२ या वर्षात बस स्वतंत्रपणे चालवली जाईल, हे निश्चित.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटीST Strikeएसटी संप