शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाशिक पाठोपाठ अहमदनगरचे पाणी जायकवाडीत दाखल; जलसाठा पोहचला ६२ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 20:22 IST

गोदावरी व प्रवरेचे पाणी एकत्रितपणे दाखल झाल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्गास प्रारंभबुधवारपासून नाथसागरात मोठी आवक होणार

पैठण : अहमदनगर जिल्हातील धरण समुहातून  जायकवाडी धरणासाठी  आज सकाळी मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आले. नाशिक पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यात आल्याने बुधवारपासून नाथसागरात मोठी आवक होणार असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी धरणात २५१८५ क्युसेस आवक सुरू होती तर जलसाठा ६२% झाला होता. 

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडी धरणासाठी २६१४६ क्युसेस क्षमतेने विसर्ग सुरू असताना आज अहमदनगर जिल्हातील  भंडारदरा ३२५२ क्युसेस, निळवंडे ६३७३ क्युसेक्स,  मुळा १०७५ क्युसेस व ओझर वेअर मधून प्रवरेत २०९०१ क्युसेस असा मोठा विसर्ग मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू करण्यात आला. यामुळे प्रवरा नदीस पुर आला असून  मंगळवारी मध्यरात्री हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होईल असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील दारणा १२७८८ क्युसेस, कडवा ४२४० क्युसेस, आळंदी ८० क्युसेस, वालदेवी ५९९ क्युसेस, गंगापूर २२१२ क्युसेस,  व नांदूर मधमे्श्वर वेअर मधून २६२४६ असा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू आहे. 

गोदावरी व प्रवरेचे पाणी एकत्रितपणे दाखल झाल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. मंगळवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी १५१४.३१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा २०८४.०६६ दलघमी (७३.५९ टिएमसी) तर उपयुक्त जलसाठा १३४६.०६६ दलघमी (४७.५३ टिएमसी) झाला आहे. गोदावरीसह प्रवरेची आवक झाल्यानंतर धरणाच्या जलसाठ्यात गतीने वाढ होईल असे गणेश खराडकर व बबन बोधणे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण