शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

नरेंद्र चपळगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:48 IST

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीसाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या लेखक- कार्यकर्त्यांच्या साहित्याचा व संस्थात्मक कार्याचा गौरव करण्यासाठी परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा सहावा जीवनगौरव पुरस्कार न्या. नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीसाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या लेखक- कार्यकर्त्यांच्या साहित्याचा व संस्थात्मक कार्याचा गौरव करण्यासाठी परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा सहावा जीवनगौरव पुरस्कार न्या. नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.न्या. चपळगावकर यांचा तरुणपणीच मराठवाडा साहित्य परिषदेशी संबंध आला. तेव्हापासून आजपर्यंत ते साहित्य परिषदेशी जोडलेले आहेत. १५ वर्षांहून अधिक काळ ते विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषदेसोबतच ते महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील वाङ्मय व्यवहाराशी निगडित असलेल्या अनेक संस्थांचे सभासद आहेत. साहित्य क्षेत्रातील आणि मराठवाडा साहित्य परिषदेतील त्यांचे योगदान लक्षात घेता जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांची एकमताने निवड झाली असून, लवकरच पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येईल, असे ठाले यांनी सांगितले.चौकट :हिंगोली येथे वर्धापन दिनयावेळी ठाले यांनी मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे राबविण्यात येणाºया उपक्रमांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, परिषदेच्या शाखेसाठी उस्मानाबाद येथे १० हजार चौरस फूट जागेवर संत गोरोबाकाका सभागृह बांधण्याचे काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच नांदेड येथे शाखेला जागा मिळण्यासाठी सतत प्रयत्न केले जात असून, तेथील महानगरपालिकेने जागा देण्याची घोषणा केली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा वर्धापन दिन यावर्षी दि. २९ सप्टेंबर रोजी हिंगोली येथे साजरा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.चौकट :आदिलाबादकडे देणार लक्षतेलंगणा राज्यातील आदिलाबाद हे शहर पूर्वी मराठवाड्याचाच भाग होते. भाषावार प्रांतरचनेमुळे ते तेलंगणात गेले आणि मराठीशी असलेली नैसर्गिक नाळ तुटत गेली. आज या गावाची ६६ टक्के लोकसंख्या मराठी भाषक असून, तिथे मराठी भाषक, शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद प्रयत्नशील आहे. तेथे कविसंमेलन घेण्यात येऊन विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात येईल, असेही ठाले यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य