शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळेच हत्याकांड

By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST

औरंगाबाद : पत्नीचे अनैतिक संबंध तसेच तिचा प्रियकर आणि सासू याच्या त्रासाला वैतागूनच चिकलठाणा परिसरातील गोरक्षनाथनगरातील राम अहिरने आपल्या दोन चिमुकल्यांचा खून करून

औरंगाबाद : पत्नीचे अनैतिक संबंध तसेच तिचा प्रियकर आणि सासू याच्या त्रासाला वैतागूनच चिकलठाणा परिसरातील गोरक्षनाथनगरातील राम अहिरने आपल्या दोन चिमुकल्यांचा खून करून नंतर आत्महत्या केली. या हत्याकांडाला पत्नी, प्रियकर व सासूच जबाबदार आहे, अशी फिर्याद काल मयत रामच्या मुलीने दिली. त्यावरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पत्नी ज्योती राम अहिर (३२, रा. गोरक्षनाथनगर), सासू सखूबाई रामभाऊ ढोणे (६०, रा. गोरक्षनाथनगर) व संतोष काळे (रा. करमाड) या तिघांना अटक केली. राम अहिरने सोमवारी पहाटे आपल्या अंशुमन आणि वीर या दोन चिमुकल्या मुलांचा झोपेत असताना नाक- तोंड दाबून खून केला. नंतर चिकलठाणा परिसरातील एका झाडाला रामने फाशी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत ‘आपण पत्नीच्या अनैतिक संबंधाला वैतागलो आहोत. ती तिचा प्रियकर संतोष काळे आणि सासू आपल्याला धमक्या देतात, त्रास देतात’ असे लिहिले होते. या चिठ्ठीच्या आधारे रामच्या मुलीने आपल्या वडिलांच्या आत्महत्येस पत्नी, तिचा प्रियकर आणि सासूच जबाबदार आहे, अशी काल फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करताच या तिघांना अटक करण्यात आल्याचे सिडको एमआयडीसी ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले.