शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

मनपाचे वाचले १२४ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:57 IST

महापालिकेने शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीकडे २४ महिने सोपविला होता. एका खाजगी कंपनीला शासकीय दराने वीज देता येणार नाही, अशी भूमिका वीज वितरण कंपनीने घेत मनपावर १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार लादला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेने शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीकडे २४ महिने सोपविला होता. एका खाजगी कंपनीला शासकीय दराने वीज देता येणार नाही, अशी भूमिका वीज वितरण कंपनीने घेत मनपावर १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार लादला होता. वीज कंपनीच्या या निर्णयाच्या विरोधात महापालिकेने वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) धाव घेतली. आयोगाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत नवीन जलवाहिनी टाकणे, शहरात ४० पेक्षा अधिक नवीन जलकुंभ उभारणे, संपूर्ण पाणीपुरवठा चालविणे आदी कामांसाठी महापालिकेने पीपीपी मॉडेलवर औरंगाबाद युटिलिटी कंपनीला काम दिले होते. या कंपनीने २४ महिने काम केले. कंपनीने जेवढी वीज वापरली त्यावर वीज वितरण कंपनीने व्यावसायिक दर लावले. या निर्णयाच्या संदर्भात मनपाने एमईआरसीकडे धाव घेतली.आयोगाने यासंदर्भात नुकताच निर्णय दिला असून, तो मनपाच्या बाजूने आहे. मनपाची बाजू आयोगाकडे मांडण्यासाठी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी प्रयत्न केल्याचे आयुक्त मुगळीकर यांनी सांगितले. मनपाची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे. दर महिन्याला येणारे नियमित बिल भरणेही मनपाला कठीण आहे. पन्नास टक्केच मनपाकडून विजेचे बिल भरण्यात येते. त्यात अधिभार कमी झाल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.