शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अडचणींचा डोंगर : कारखान्यांच्या चाकांची गती अद्याप मंदावलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 20:00 IST

पूर्ण ताकदीने उत्पादन सुरू करण्यासाठी आॅर्डर, वाहतूक, कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा आणि कामगारांची कमतरता ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत. 

ठळक मुद्देमनुष्यबळाच्या कमतरतेमुळे पूर्वपदावर येण्यासाठी लागणार दोन महिन्यांचा कालावधी सध्या देशभरातील मार्केट  काही प्रमाणात मार्केट सुरू झाले असले, तरी अजून मालाला पाहिजे तसा उठाव नाही

औरंगाबाद : प्रशासनाने घालून दिलेले नियम, अटींचे पालन करून शहर आणि परिसरतील पाच औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरू झाले असले, तरी कच्चा माल, दळणवळण, पुरेशा प्रमाणात आॅर्डर व मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महिनाभरापासून उद्योगांची गती मंदावलेलीच आहे. 

लॉकडाऊनमुळे ४० दिवस देशभरातील उद्योगांची चाके थांबली होती. अलीकडे काही नियम व अटींवर शासनाने उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जवळपास महिनाभरापासून शहर आणि परिसरतील शेंद्रा, वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, पैठण रोड व पैठण या पाच औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली. या पाचही औद्योगिक वसाहतींमधील सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठे, असे मिळून एकूण ५ हजार उद्योग आहेत. यापैकी सध्या ४ हजार ३०० उद्योग सुरू झाले आहेत. मात्र, पूर्ण ताकदीने उत्पादन सुरू करण्यासाठी आॅर्डर, वाहतूक, कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा आणि कामगारांची कमतरता ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत. 

सध्या देशभरातील मार्केट  काही प्रमाणात मार्केट सुरू झाले असले, तरी अजून मालाला पाहिजे तसा उठाव नाही. त्यामुळे उत्पादन वाढविण्यावर उद्योगांना मर्यादा आलेल्या आहेत. सध्या अवघ्या ४० टक्के क्षमतेने उत्पादन काढले जात आहे. पुरेशा आॅर्डर नसल्यामुळे उद्योजक चिंतेत आहेत. कच्चा माल आता उपलब्ध आहे; पण वाहतूक व्यवस्था (ट्रान्स्पोर्टिंग) पूर्ण क्षमतेने नसल्याने उत्पादित माल बाहेर पाठविण्यावर आणि कच्चा माल आणण्यावर मर्यादा आहेत. कोरोनाला घाबरून क्लीनर, ड्रायव्हर, माल चढवणारे- उतरवणारे लोक कामावर येण्यास अजूनही तयार नाहीत. 

सध्या ८० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. उत्पादित मालाला पाहिजे तसा उठाव नाही. ट्रान्स्पोर्टिंगची समस्या अजून सुटलेली नाही. देशभरातील विविध मोठ्या शहरांमध्ये कच्चा माल उपलब्ध आहे; पण पुणे आणि मुंबईमध्येच ट्रेडर असून, ही दोन्ही शहरे रेड झोनमध्ये असल्यामुळे पाहिजे तशी ट्रान्स्पोर्टिंग सुरू झालेली नाही. जर आगामी काळात कोरोनामुळे परिस्थिती बिघडली नाही, तर पूर्ण ताकदीने उद्योग सुरू होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. -मुकुंद कुलकर्णी, मराठवाडा अध्यक्ष, सीआयआय 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकbusinessव्यवसाय