शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जनता पेटून उठल्यास इंग्रजांसारखे मोदींनाही पळून जावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 19:00 IST

सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसीच्या विरोधात एनआरसी व सीएए विरोधी कृती समिती पैठण च्या वतीने आज पैठण शहरातून  रँली काढण्यात आली.

पैठण : नागरिकत्वाच्या मुद्यावरून आज मुस्लिमाकडे संशयाने बघण्याची गरज नाही. कितीतरी हिंदूकडेही पुरावे मिळणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कायदा जाणिवपूर्वक लागू केला असून सामाजिक दुरावा निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.  मोदी यांना दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहायला खूप आवडते; मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी जनता  पेटून उठल्यानंतर इंग्रजांना जसे पळून जावे लागले तसेच मोदींनाही पळून जावे लागणार आहे असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी  पैठण येथे बोलताना केले. 

सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसीच्या विरोधात एनआरसी व सीएए विरोधी कृती समिती पैठण च्या वतीने आज पैठण शहरातून  रँली काढण्यात आली.   रँलीचा समोराप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खंडोबा चौकातील जाहिर सभेत मार्गदर्शन करून केला या प्रसंगी त्यांनी मोदी शहा यांच्यासह केंद्रसरकारच्या विविध धोरणावर कडक टिका केली. सकाळी ११ वाजेच्या दरम्यान पैठण शहरातील नेहरू चौकातून रँलीस प्रारंभ करण्यात आला. रँलीत पैठण तालुक्यातील मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. सर्वधर्मीय सर्वपक्षीय पाठिंबा मिळाल्याने शहरातील व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवली होती. आंदोलक विविध घोषवाक्‍य असलेले फलक हातात घेउन रँलीत सहभागी झाले होते, रँली नेहरू चौक, भाजीमार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संभाजी चौक बसस्थानक मार्गे खंडोबा चौकात येताच विसर्जित करून तेथे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांची जाहिर सभा घेण्यात आली.

व्यासपीठावर जमाते उलमाचे राज्य अध्यक्ष हाफेज नदीम सिद्दीकी, डॉ राम बाहेती, किसन चव्हाण, विलास खरात,  जमाते ईस्लामी चे प्रवक्ते नौशाद उस्मान, माजी मंत्री अनिल पटेल, दत्ता गोर्डे, रवींद्र काळे, विनोद तांबे, रविंद्र शिसोदे, संजय वाघचौरे, आप्पासाहेब निर्मळ, रविंद्र शिसोदे,  मुफीद पठाण, अशोक बर्डे, शहर ए काझी, हसनोद्दीन कटयारे, राजू विटभट्टीवाले, मुन्ना आंबेकर, पाशा धांडे, पंडित किल्लारीकर, राजू गायकवाड, स्वप्नील साळवे, अनिल घोडके, आप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAurangabadऔरंगाबाद