शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आठवडाभर पारा ४० अंशांच्या पुढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 23:27 IST

मागील एक आठवड्यापासून शहरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच असून, घाम काढणाऱ्या उन्हामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत.

औरंगाबाद : मागील एक आठवड्यापासून शहरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच असून, घाम काढणाऱ्या उन्हामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत.

रविवार दि. १२ मेपासून ते शनिवारपर्यंत सूर्र्य आग ओकत आहे. या काळात कमाल ४०.२ ते ४०.४ अंशांच्या दरम्यान राहिले आहे. जिल्ह्यात सर्वत्रच उन्हाचा चटका बसत आहे. दोन दिवासांपूर्वी पैठण तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे.

औरंगाबाद शहरात उकाड्यामुळे अनेक घरांमध्ये दिवसरात्र कूलर आणि एसी चालू असल्याचे चित्र आहे. दुपारच्या वेळी वाहतूक मंदावल्याचे चित्र आठवडाभरापासून आहे. रसवंत्या तसेच आईस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी दिसत आहे.शनिवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकू लागल्याने घराबाहेर पडणाऱ्यांनी डोळ्यावर काळे गॉगल्स, डोक्यावर पांढरे रूमाल किंवा हेल्मेट, हातात मोजे, चेहºयावर स्कॉर्प, रूमाल बांधलेले दिसत होते.

रविवारपासून हेच चित्र पाहण्यास मिळत आहे. आठवडाभर तापमानात कोणतीही घसरण न होता तापमान ४० अंशांच्या पुढेच राहिले आहे.दरम्यान, महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, विनाकारण उन्हात जाणे टाळा, असा सल्लादेखील वैद्यकीय अधिकारी देताना दिसत आहेत. 

टॅग्स :TemperatureतापमानAurangabadऔरंगाबाद