शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आता दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा होणार, पर्यटन मंत्र्यांची घोषणा

By संतोष हिरेमठ | Updated: September 17, 2022 12:27 IST

मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारित पोवाड्यांचे सादरीकरण, छायाचित्र प्रदर्शनासह विविध कार्यक्रम 

औरंगाबाद : देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी यापुढे दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जाईल, अशी घोषणा पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. (Marathwada Muktisangram Din) 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या पर्यटन विभागातर्फे आज दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतमाता मंदिराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. कार्यक्रमास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची मुख्य उपस्थिती तर प्रमुख अतिथी म्हणून ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून देवजीभाई पटेल यांची उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींचा सन्मान, सामूहिक भारतमातेची आरती करण्यात आली. मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारित पोवाड्यांचे सादरीकरण झाले, छायाचित्र प्रदर्शनातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा उलगडला. कौशल्य विकास  प्रधान सचिव  मनीषा वर्मा, आयुक्त दिपेंद्र सिंह कुशवाह, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, औरंगाबाद प्रादेशिक पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक श्रीमंत हारकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाRajendra Dardaराजेंद्र दर्डा